विशेष बातमी

केंद्र सरकारकडून खाजगी उद्योगांना आधार कार्डचे ऑथेन्टीकेशन घेण्यास परवानगी सेवा मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करण्यास दिली मान्यता

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) आधार (वित्तीय आणि इतर अनुदाने, फायदे आणि सेवांचे लक्ष्यित वितरण) कायदा, २०१६ अंतर्गत सुशासनासाठी आधार प्रमाणीकरण (समाज कल्याण, नवोन्मेष, ज्ञान) सुधारणा नियम, २०२५ अधिसूचित केले आहे. या सुधारणामुळे सरकारी आणि गैर-सरकारी अर्थात खाजगी अशा दोन्ही संस्थांना विविध सेवा प्रदान करण्यासाठी आधार प्रमाणीकरण सेवा मिळविण्यास …

Read More »

मौनी अमावस्येच्या अंधारात नागरिकांचा आक्रोशयुक्त मृत्यू चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तीर्थक्षेत्राबद्दलच्या आशा भंग

महाकुंभमेळ्याच्या विस्तीर्ण परिसरात रात्र पडेपर्यंत, पवित्र नदीकाठ दुःखाचे आणि गोंधळाचे दृश्य बनले होते, ‘मौनी अमावस्ये’ रोजी ‘अमृत स्नान’ साठी जमलेल्या भाविकांनी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलिस अधिकारी मानवी साखळ्या बनवत, सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी लाऊडस्पीकरवरून सूचना देत असताना, घाटांवर फाटलेले चप्पल, टाकून दिलेले कपडे आणि वैयक्तिक सामान विखुरलेले होते. बुधवारी …

Read More »

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजलीः मुख्यमंत्री योगी म्हणाले परिस्थिती नियंत्रणात स्थगित केलेले शाही स्नान दुपारी २.३० वाजता सुरु

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यात गुंतले आहे. काही काळापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही …

Read More »

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

गणेश नाईक यांची माहिती, राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा, एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, …

Read More »

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदाः मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, बहिणींच्या संरक्षणासाठी समान नागरी कायदा लागू असता तर श्रद्धा वालकरची हत्या झाली नसती

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करताना, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी सांगितले की, देशात लागू होणाऱ्या या प्रकारच्या कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे २०२२ मध्ये दिल्लीत एका महिलेच्या तिच्या लिव्ह-इन पार्टनरने केलेल्या हत्येसारखे गुन्हे पुन्हा घडू नयेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी अर्थात समान नागरी कायदातंर्गत लिव्ह-इन रिलेशनशिपची अनिवार्य …

Read More »

वक्फ विधेयकावरील विरोधकांच्या सूचना फेटाळत सत्ताधाऱ्यांच्या सूचना मान्य समितीतील एनडीएच्या सूचना सांसदीय समितीने स्विकारल्या

वक्फ (सुधारणा) विधेयक, २०२४ चे परीक्षण करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या स्वीकारल्या आणि कलम-दर-कलम चर्चेत विरोधी सदस्यांनी सुचवलेले प्रत्येक बदल फेटाळून लावले. मंजूर झालेल्या दुरुस्त्यांपैकी एक म्हणजे पॅनेलमधील गैर-मुस्लिम सदस्यांची संख्या वाढवणे. आता, पॅनेल सदस्यांपैकी दोन गैर-मुस्लिम असू शकतात. प्रस्तावित केलेल्या …

Read More »

१९५० च्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हे झालेले बदल तुम्हाला माहित आहेत का? नवी पदके, संगीत आणि संरक्षण आणि नागरिकांसाठीची खास पदके

२६ जानेवारी १९५० रोजी, भारत एक प्रजासत्ताक बनला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालील प्रदेशातून एका सार्वभौम राष्ट्रात रूपांतरित झाला. नवीन प्रजासत्ताकाच्या पहिल्या वर्षात अनेक बदल झाले आणि त्यापैकी प्रमुख बदल संरक्षण सेवांशी संबंधित होते, नवीन पदके स्थापित करण्यात आली आणि वसाहतवादी पदकांच्या जागी नवीन पदके तयार करण्यात आली. देश प्रजासत्ताक झाल्यानंतर …

Read More »

प्रजासत्ताक दिनी लष्करी सामर्थ्याची झलक कर्तव्य पथवरः विविध राज्यांच्या रथांनी मने जिंकली कार्यक्रमाला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवताना, १६ राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या विभागांच्या रथांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेतला. आंध्र प्रदेशच्या रथाची थीम ‘एतिकोप्पका बोम्मलू’ होती, ज्यामध्ये पर्यावरणपूरक लाकडी खेळणी होती. उत्तर प्रदेशने महाकुंभाचे रथाची थीम तयार केली. तर पश्चिम बंगालने राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रकाश टाकणारे “लक्ष्मी भंडार” आणि …

Read More »

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव …

Read More »