भारताचा नामांकित भालाफेक पटू नीरज चोप्राने तब्बल १९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भारताच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सध्या युजीनमध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा याने भाग घेतला. त्यात त्याने पहिल्याच रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी अंजू बेबी जॉर्ज हिने लांब …
Read More »सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, मलाही सक्रिय राजकारणात यायचं होतं पण… झारखंड उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमात दिली कबुली
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा हे आपल्या धीरगंभीर आणि विद्धवतापूर्ण न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जाते. मात्र त्यांनी आपलं जीवनात काय करायचे होते याची आठवण सांगत सक्रिय राजकारणाचे आकर्षण त्यांनाही तरूण पणात होते याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. झारंखड उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …
Read More »अजित पवार यांना त्यांच्याच सोबत असणाऱ्या खास व्यक्तीकडून वाढदिवसाच्या अशाही शुभेच्छा समाजमाध्यमावरून अजित पवार यांच्या व्यक्तीमत्वाची दिली नवी ओळख
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सातत्याने अनेक विषयावरून चर्चा होत असते. कधी त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल तर कधी त्यांच्या चिमटे काढण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्यांच्या कामाच्या तर कधी फटकळपणाबद्दल चर्चा होत राहते. मात्र या पलीकडचेही एक अजित पवार तुम्हा-आम्हाला माहित नसलेले एक प्रकारची ओळख त्यांच्याच सोबत …
Read More »७० मीटरहून अधिक उंचीची इमारत बांधताय? मग ही लिफ्ट बसविणे बंधनकारक फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणे आवश्यक-उर्जा विभागाचे परिपत्रक जारी
मागील काही वर्षांमध्ये राज्यात मुंबईसह इतर शहरामध्ये टोलेजंग इमारती उभारण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र या इमारती उभारताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फारशी काळजी घेताना विकासक दिसत नाहीत. यापार्श्वभूमीवर राज्याच्या ऊर्जा विभागाने किमान ७० मीटर ते त्याहून अधिक उंचीची इमारत उभारण्यात येत असेल तर त्या इमारतीत फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे …
Read More »नीती आयोगाच्या ‘भारतीय नावीन्य निर्देशांक’ मध्ये महाराष्ट्र ४ थ्या स्थानी ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर
नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य (Innovation) निर्देशांक २०२१ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. येथील नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे मुळ गावाजवळ नवा हायटेक ब्रीज कुंभरोषी कलमगांव तापोळा ते अहिर गाव रोड, टी अॅण्ड टी कंपनी कंत्राटदार
मागील साडेसात वर्षापासून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती सांभाळणारे आणि आता मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी ते वांद्रे या सी लिंकची प्रतिकृती असलेला पूल उभारण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे हा पूल मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुळगावी असलेल्या ठिकाणाहून जवळच उभारण्यात येणार आहे. तसेच हा पूल …
Read More »सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, …ती गोष्टही अपात्रतेसाठी कारण ठरू शकते का? कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंग सिंघवी, हरिष साळवेंकडून कायद्याचा किस
सर्वोच्च न्यायालायत एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून एकमेकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यावरील सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, हरिष साळवे यांनी बाजू मांडली तर उध्दव ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्यावतीने भारताचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र …
Read More »ठाकरे-शिंदे वादावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले, काही कायदेशीर प्रश्न स्पष्ट होणे गरजेचे… पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार; २७ जुलै पर्यत दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेची याचिकेसह अन्य सहा याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान मुख्य न्यायाधीश रमण यांनी या सर्व याचिकांमधून काही घटनात्मक प्रश्न निर्माण …
Read More »इंदौर-अमळनेर एसटी बस अपघात: मृतांच्या कुटुंबियांना १० लाखाचे आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेरकडे निघालेली एसटी …
Read More »इंदौर-अमळनेर एसटी अपघात: १३ मृतदेह नदीतून काढले ८ जणांची ओळख पटली, पाच जणांच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदौ र- अमळनेर एसटी बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन यांचे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार …
Read More »
Marathi e-Batmya