तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एका आठवड्याच्या आत वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना मुद्द्यावर आपली कठोर भूमिका नरम केल्याचे दिसते. आणि १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडू विधानसभेने संसदीय मतदारसंघांच्या पुनर्रचनेविरोधात एक बहुचर्चित ठराव मंजूर केल्यानंतर विरोधी पक्ष त्यांना सहजासहजी सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या वादाच्या केंद्रस्थानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या विभागीय परिषदेच्या बैठकीत, …
Read More »
Marathi e-Batmya