Tag Archives: बेरोजगारी कमी का झाली नाही

वर्षा गायकवाड यांचा सवाल, महाराष्ट्रात औषध निर्मितीला चालना देण्याबाबत केंद्राने कोणत्या योजना आणल्या? गुंतवणूक व रोजगार निर्मिती किती झाली ?

केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत औषध निर्मितीला चालना देण्यासाठी आणि आयातित ‘ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट्स’ (APIs) वरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कोणत्या योजना आणल्या आहेत. मंजूर किंवा सहाय्य मिळालेले औषध निर्मिती प्रकल्प किती आहेत. महाराष्ट्रात औषध निर्मीती क्षेत्रात गुंतवणूक किती झाली व त्यातून रोजगार निर्मिती किती झाली, असा तारांकित प्रश्न काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड …

Read More »