Tag Archives: भारतीय हवाई हल्ला

हवाई दलाचे प्रमुख ए पी सिंह यांची स्पष्टोक्ती, ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानने या गोष्टी गमावल्या रडार, कमांड कंट्रोल, रनवे, हँगर प्रामुख्याने गमावल्या

भारताने ऑपरेशन सिंदूर एका स्पष्ट उद्दिष्टाने सुरू केले आणि उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळेत संघर्ष संपवणे हा जगासाठी एक धडा आहे, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी शुक्रवारी (३ ऑक्टोबर २०२५) सांगितले. हवाई दल दिनापूर्वी पत्रकार परिषदेत, हवाई दलाचे प्रमुख ए पी सिंह यांनी असेही …

Read More »