Tag Archives: माजी शिक्षण मंत्री

जयराम रमेश यांचा आरोप, धर्मेद्र प्रधान यांच्या गृहराज्यातच पेपरफुटीची बातमी पंतप्रधान मोदी रिल बनविण्याचे कौशल्य सुधारत आहेत

ओडिशामधील वैद्यकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ कठोर शिक्षा आणि तथाकथित जलदगती न्यायालये अशा प्रकरणांना हाताळू शकत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणावर अधिक व्यापक आणि प्रामाणिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले …

Read More »

धर्मेंद्र प्रधान दोन वेळा राजीनामा द्यायला तयार होते, पण केंद्राने प्रस्ताव फेटाळला व्यवस्थेतील समस्या आणि सुधारणांवर लक्ष केंद्रीय करण्याचा घेतला होता निर्णय

शनिवारी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी, नीट पेपरफुटी प्रकरणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दोनदा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु सरकारने दोन्ही प्रस्ताव फेटाळून लावत, त्याऐवजी व्यवस्थेतील समस्या आणि शिक्षण सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, २० जुलै रोजी वरिष्ठ मंत्र्यांच्या एका उच्चस्तरीय …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...

राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, सरकारी शाळा सीबीएसई पॅटर्नवर आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा सीबीएसई पॅटर्न मराठी शाळांसाठी घातक, मराठी शाळा संपवण्याचा नियोजित डाव

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी शाळा सीबीएसई CBSE पॅटर्नवर पुढील शैक्षणिक वर्षापासून आणण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा युती सरकारचा हा निर्णय  राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बालभारतीच्या अस्तित्वावर गदा आणणारा आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माजी शालेय शिक्षण मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. …

Read More »