Tag Archives: शिक्षण व्यवस्थेवर राहुल गांधींचा हल्लाबोल

राहुल गांधी यांचा आरोप, गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या पण एकाही प्रकरणात शिक्षा नाही शिक्षण व्यवस्था भ्रष्ट बनलीय

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकार भारताच्या विद्यार्थ्यांना अपयशी ठरवत असल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत १५२ वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या असून एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोपही यावेळी केला. ‘कॉकरोच जनता पार्टी‘च्या (CJP) आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हातावर काळी पट्टी बांधून, निषेध केला. तसेच राहुल गांधी यांनी आरोप केला की, …

Read More »