Tag Archives: ९०३ जणांचा आतापर्यंत मृत्यू

नेपाळच्या पूरात आतापर्यंत ९०३ जणांचा मृत्यू तर ४२०० जण अद्याप बेपत्ता आधुनिक बचाव साधनांच्या अभावामुळे धोकादायक भूभागातील बचावकार्य अधिक कठीण

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पूरानंतर बचाव आणि मदतकार्य करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना विशेष उपकरणे, बॉडी बॅग, दोरखंड आणि हेलिकॉप्टरच्या कमतरतेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडक कोसळल्याने किंवा हिमस्खलनामुळे हा पूर आला असावा, असे मानले जाते. या पुरामुळे भोटेकोशी नदीच्या पात्रात …

Read More »