राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी गुरुवारी भारताच्या तरुण पिढीवर विश्वास व्यक्त करताना म्हणाले की, ते ‘जनरेशन झेडवर डोळे झाकून विश्वास ठेवतील’ आणि व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही ठामपणे सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे डॉ मोहन भागवत म्हणाले की, पोलीस …
Read More »टॅरिफचा प्रश्न समोर असतानाही भारत आणि युरोपीयन युनियन मुक्त व्यापारी करारासाठी आग्रही पंतप्रधान मोदी यांचा युरोपियन युनियनच्या अँटोनिया कोस्टा यांच्यात फोनवरून चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी संयुक्त दूरध्वनीवरून संवाद साधला. या दूरध्वनी संभाषणात, नेत्यांनी भारत-ईयू मुक्त व्यापार करार (एफटीए) लवकर पूर्ण करण्यासाठी तसेच आयएमईईसी कॉरिडॉरच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, नवोन्मेष, शाश्वतता, संरक्षण, …
Read More »सेबी प्रमुख तुहिन कांता पांडे यांचा इशारा, बाजार मॅन्युप्लेशन खपवून घेणार नाही जेन स्ट्रीटचा ४,८४३ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा काढून घेण्याचे आदेश
भांडवल बाजार नियामक सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी शनिवारी स्पष्ट केले की बाजारातील फेरफार सहन केले जाणार नाही. न्यू यॉर्कस्थित हेज फंड व्यवस्थापक जेन स्ट्रीटविरुद्ध अंतरिम आदेश दिल्यानंतर एका दिवसानंतर पत्रकारांशी बोलताना तुहिन कांता पांडे म्हणाले की, नियामकाने आणि एक्सचेंज पातळीवरही देखरेख वाढवली आहे. इतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांमध्येही असेच …
Read More »८० दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद हजर ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले तर ८० दहशतवादी ठारर
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमापार अचूक हल्ले केले, ज्यामध्ये नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यांमध्ये ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तान आणि पीओकेमधील व्हिडिओंमध्ये भारताच्या दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अंत्यसंस्कार होत असल्याचे दिसून आले. लाहोरजवळील मुरीदके येथील दहशतवादाशी संबंधित ठिकाणी भारतीय लष्कराच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन …
Read More »
Marathi e-Batmya