पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) हा फक्त अंबानीला होतोय. …
Read More »मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदींना सात प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल
मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया …
Read More »मणिपूर हिंसाचारात विस्थापित चुराचंदपूरला पंतप्रधान मोदी यांनी भेट देत साधला संवाद ७३०० कोटी रूपयांच्या विविध विकासाचे उद्घाटन
मणिपूरमध्ये वांशिक संघर्षाने दोन वर्षांहून अधिक काळ उध्वस्त केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६० लोकांचा बळी घेणाऱ्या हिंसाचाराचे केंद्रबिंदू असलेल्या चुराचंदपूर तसेच राजधानी इम्फाळमधील त्यांच्या घरातून विस्थापित झालेल्यांची भेट घेतली. “मी तुमच्यासोबत आहे,” असा संदेश पंतप्रधान मोदींनी हिंसाचारग्रस्तांच्या कुटुंबांना दिला. मुसळधार पावसातही, पंतप्रधानांनी प्रथम इम्फाळ विमानतळापासून कुकीबहुल चुराचंदपूरपर्यंत ६५ किमीचा …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील चुरानचांदपूर आणि इम्फाळला दिली भेट मैतई बहुल इन्फाळमध्ये घेतली जाहिर सभा
इम्फाळ मध्ये राहणाऱ्या मैतई आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी-झो समुदायाला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, मैतई आणि कुकी-झो नागरिकांनी डोंगराळ आणि खोऱ्यात सौहार्दपूर्ण पूल बांधण्याची गरज अधोरेखित केली. एकत्र पुढे जाण्यासाठी समावेशक विकास आणि परस्पर आदर आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मणिपूरमध्ये …
Read More »उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत …
Read More »राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून म्हणाले, ते चालले आहेत ठिक आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून केली टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या आगामी भेटीवरुन खोचक टीका केली. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरवात झाल्यानंतर आता दोन वर्षांनी, या पंतप्रधान मोदी यांचा दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा आता …
Read More »बिहार काँग्रेसने जारी केला पंतप्रधान मोदीना त्यांची आई रागवतानाचा व्हिडिओ एआय जनरेटेड व्हिडिओ जारी करत काँग्रेसचा भाजपावर निशाणा, भाजपाची काँग्रेसची टीका
काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी यांच्या आईवरून काँग्रेसच्या सभेत अपशब्द वापरण्यावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली. तसेच पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून सिंदूर चा मुद्दा उचलून धरत भाजपाने जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर बिहार काँग्रेसने एक एआय व्हिडिओ जारी करत पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलाच …
Read More »एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन ४५२ मते मिळवित बनले उपराष्ट्रपती इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली
एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मंगळवारी भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी इंडिया ब्लॉकचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचा आरामात पराभव केला. राधाकृष्णन यांना एकूण ७६७ मतांपैकी ४५२ मते मिळाली, तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली, ही आकडेवारी …
Read More »मंगलप्रभात लोढा यांची माहिती, कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये स्वदेशी सल्लागार कंपन्यांनाच प्राधान्य संशोधनात्मक क्षेत्रात भारतीय सल्लागार कंपन्यांना संधी
कौशल्य विभागाच्या सर्व संस्थांमध्ये संशोधनात्मक काम आणि सल्लागाराची भूमिका यासाठी केवळ स्वदेशी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. ‘आयटीआय’मध्ये शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम, विविध कार्यशाळा आणि रोजगारासंबंधी संशोधनात्मक अहवाल आणि धोरणाची रुपरेषा तयार करण्यासाठी विदेशी कंपन्यांऐवजी आता भारतीय सल्लागार कंपन्या नेमण्यात येतील. कौशल्य विभागाकडून …
Read More »संसदेतील जी एस बालयोगी सभागृहात पंतप्रधान मोदी आले आणि शेवटच्या रांगेत बसले भाजपाच्या कार्यशाळेला लावली हजेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संसद संकुलातील जीएमसी बालयोगी सभागृहात भाजपा कार्यशाळेत उपस्थित राहिले. एका दुर्मिळ घटनेत, पंतप्रधान मोदी सर्व भाजपा खासदारांना सामान्य सदस्य म्हणून सामील झाले आणि सभागृहातील सहकारी खासदारांमध्ये शेवटच्या रांगेत बसण्याचा पर्याय निवडला. केंद्राच्या व्यापक वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांना मान्यता देणारा ठराव या अधिवेशनात एकमताने मंजूर …
Read More »
Marathi e-Batmya