Breaking News

शरद पवार यांचा हल्लाबोल, एखाद्या हुकूमशहासारखं मोदींचा राज्यकारभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह आज जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास …

Read More »

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. पराभवाच्या भितीने ते सैरभैर झाले असून काँग्रेस व इंडिया आघाडीवर खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या मेहरबानीवर बसवलेले मुख्यमंत्री आहेत. भाजपा जेवढी चावी देती ते तेवढेच बोलू शकतात परंतु …

Read More »

मुंबईतील दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांमध्ये २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. आज शुक्रवार २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आजपासून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात …

Read More »

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन टप्प्यात निवडणूका पार पाडल्या जात होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाज देशातील लोकसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर ईव्हीएम मशिन्सच्या वापराबाबत अॅड प्रशांत भूषण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त करत ईव्हीएम मशिन्सऐवजी लोकसभा निवडणूकीत …

Read More »

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ-वाशिम या आठ लोकसभा मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी …

Read More »

भारताकडील पेटेंटमध्ये ६२ टक्क्याने वाढ वर्ष अखेर १ लाख १ हजार पेटेंट भारतीयांकडे

भारताने बौद्धिक संपदा (IP) चालित अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या आपल्या ध्येयात एक मैलाचा दगड गाठला आहे. तसेच २०२३ मध्ये १ लाख १ हजार पेटेंट भारताच्या नावावर झाल्याची माहिती द बिझनेस लाईन या इंग्रजी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. प्रथमच, भारतीय आयपी प्राधिकरणांनी एका वर्षात एक लाखाहून अधिक पेटंट मंजूर केले. भारताचे IP …

Read More »

धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्टना सीबीडीटी सादर करण्यास मुदत वाढ ३० जून २०२४ रोजीपर्यंत अर्ज सादर करता येणार

प्राप्तिकर विभागाने गुरुवारी धर्मादाय आणि धार्मिक ट्रस्टना कर अधिकाऱ्यांकडे नोंदणी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत वाढवली. २५ एप्रिल २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) देय तारखेला सांगितले. प्राप्तिकर कायदा, 1961 अंतर्गत फॉर्म 10A/ फॉर्म 10AB भरणे आता ३० जूनपर्यंत आहे. कर विभागाने यापूर्वी …

Read More »

इंडसइंड बँकेने जाहिर केला डिव्हिडंड नफ्यात १५ टक्के वाढ

इंडसइंड बँकेने गुरुवारी सांगितले की मार्च तिमाहीत तिचा एकत्रित नफा १४.९६ टक्क्यांनी वार्षिक (YoY) वाढून २,३४९.१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत २,०४३.४४ कोटी रुपये होता. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ५,३७६ कोटी रुपये झाले, जे वार्षिक १५ टक्के आणि अनुक्रमे २ टक्क्यांनी वाढले. तिमाहीसाठी निव्वळ …

Read More »

आरबीआयच्या बँकांवरील कारवाईला केंद्राची मान्यता तांत्रिकता अर्थात टेक्नोलॉजीचा अंतर्भाव करण्यास मंजूरी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सिस्टममधील तांत्रिकता कमी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बँकांवर पर्यवेक्षी कारवाई करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारचे समर्थन असल्याचे स्पष्ट केले. अर्थ मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले की बँकिंग नियामक – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – कडे डिजिटल बँकिंग आणि पेमेंट इकोसिस्टममध्ये असे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आहेत. “आरबीआय आक्रमकपणे वागत …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप पक्षपाती” आहे आणि केंद्र सरकार “त्याला कोणतेही महत्व देत नाही” अशा तीव्र शब्दात भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली नाराजी अमेरिकेला कळविली आहे. मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाचा उद्रेक झाल्यानंतर मणिपूरमधील “महत्त्वपूर्ण” गैरवर्तन, बीबीसीवर कर अधिकाऱ्यांनी …

Read More »