मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत, त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती …
Read More »उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी बाल कामगार बघितलेच नाहीत
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात कोण कोणाच्या शिफारसीच्या आधारे कोणत्या पदावर जाऊन बसेल याची कोणतीही शाश्वती राहिली नाही. तसेच ज्या सरकारकडून एखाद्याची वर्णी लागते त्या व्यक्तीलाच जर त्या पदाची जबाबदारी आणि त्याची कामे कळणार नसेल तर त्या पदावर किती काळ चिटकून बसायचे याचे भानही संबधित महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला असायला हवे. …
Read More »संजय राऊतांच्या त्या ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो खुलासा
देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नुसता वास आला तरी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून चौकशीचा ससेमिरा लावला संबधित विरोधी पक्षाच्या किंवा भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे लावला जातो. मात्र भाजपाशी संबधित नेता कितीही भ्रष्ट आणि खंडणीखोर असला तरी त्या भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात ईडी-सीबीआय आणि आयकर विभागाकडून कोणतीच छापेमारी होत नाही …
Read More »संजय राऊत यांनी ट्विट केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॅसिनो खेळतानाचा फोटो राज्याच्या राजकारणात एकच खळबळ, ३.५ कोटी जुगारात हरल्याचा गौप्यस्फोट
देशात आणि राज्यातील सत्तेत भाजपा असल्याने भाजपाचे नेते परदेशात जाऊन कधी काय करतील याचा नेम आता राहिला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळतानाचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत ३.५० कोटी रूपये जुगारात हरल्याचा आरोप केला. संजय राऊत …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मराठा-ओबीसीत सरकारची आग…तर बावनकुळेंच्या पैशांची चौकशी करा
महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे, शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु राज्यातील तिघाडी सरकारी त्याकडे लक्ष देत नाही. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी समाजात वाद सरकार …
Read More »अखेर अनेकांची पुजा-अर्चा काही भारतीय क्रिकेट संघाच्या कामी आली नाही
भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून गुजरात येथील क्रिकेट विश्वचषक कप अंतर्गत अंतिम भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या अंत्यत चुरशीच्या लढतीत यजमान भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवित जगात क्रिकेटमध्ये जगजेत्ता कोणी असेल तर ऑस्ट्रेलिया हाच हे या सामन्याच्या निमित्ताने सिध्द करून दाखविले. दरम्यान, विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात …
Read More »ठाणे येथे लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आपल्या देशाची शान असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतर ठेवणारे स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) भूमीपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. आमदार प्रताप …
Read More »संजय राऊत यांची खोचक टीका, भाजपावाले सांगतील…. क्रिकेट आता खेळ कुठे राहिलाय, फक्त मॅच फिक्सिंग
आज क्रिकेट विश्वचषक कपची अंतिम लढत भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघा दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याकडे देशभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या क्रिकेट सामन्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. …
Read More »ऑस्ट्रेलियन नागरिकाचा विराट कोहलीला मैदानातच मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जॉनने केला खुलासा
देशभरातील समस्थ नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या विश्वचषक कपच्या क्रिकेट सामन्यात सामना सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा नागरिकाने मैदानात धाव घेत विराट कोहलीला मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले. दरम्यान, त्या नागरिकास पोलिसांनी गुजरातमधील चांदखेडा येथील पोलिस …
Read More »भाजपा आणि काँग्रेसचे पहिल्यांदा एकमत, रिट्विट करत दाखविली सहमती
क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम क्रिकेट सामना भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन संघांत गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होत आहे. तसेच या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेएऊ हे दोघे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर देशाच्या राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाने केलेले ट्विट काँग्रेसने रिट्विट …
Read More »
Marathi e-Batmya