Breaking News

परदेशी प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केले “हे” नवे नियम चाचणी निगेटीव्ह आल्यास दोन वेळा व्हावे लागणार क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण काल डोंबिवलीत आढळून आल्यानंतर राज्य सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी नवे नियम जारी केले असून ते अंत्यत कडक स्वरूपाचे आहेत. आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर निगेटीव्ह आली तरी दोन वेळा क्वारंटाईन होणे बंधनकारक करण्याचा नियम आज नव्याने लागू करण्यात आला असून त्या …

Read More »

म्हाडाच्या तिजोरीत १४०० कोटी; प्रकल्प ३७ हजार कोटींचे, कसे पूर्ण करणार ? बीडीडी चाळ पुनर्विकास आणि ठाणेतील जागेसाठी पैसे कसे उभे करण्याचा प्रश्न

मराठी ई-बातम्या टीम ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प दोन वर्षाच्या उशीराने सध्या सुरु झालेला दिसत असला तरी या प्रकल्पासाठीची ३५ हजार कोटींची लायबलीटी निधी म्हाडा कशी देणार असा प्रश्न सध्या महाविकास आघाडीला पडला असून त्यातच आता ठाणे येथील मफतलाल जमिनीची खरेदी करण्यासाठी पैसा कोठून आणायचा असा …

Read More »

ममता बॅनर्जींच्या गाठी-भेटी आणि युपीएच्या नेतृत्वावरून वादंग राज्यात काँग्रेसला भीती वाटतेय का?

मराठी ई-बातम्या टीम नुकत्याच पश्चिम बंगालच्या तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

केंद्रानंतर आता मविआही “ते” कायदे मागे घेण्याच्या तयारीत राज्य सराकरने स्थापन केलेली समिती घेणार निर्णय

मराठी ई-बातम्या टीम १४ महिने शेतकऱ्यांनी दिलेल्या लढ्यानंतर अखेर केंद्रातील मोदी सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर त्या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातही सुधारीत कायदे तयार करण्याची सुरु झालेली प्रक्रिया गुंडाळण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील अधिकृत घोषणा २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येणार असल्याची …

Read More »

जागतिक मृद (माती) दिवस: प्रत्येकाशी जोडलेला मात्र दुर्लक्षिलेला जागतिक संघटनेकडून मातीच्या आरोग्यासाठी सुरु केलेले अभियान

मराठी ई-बातम्या टीम आज जागतिक मृद (माती) दिवस तसं पाह्यला गेलं तर आजच्या या दिवसाकडे अनेक जण या दिवसाशी आपला काय संबध म्हणून याकडे दुर्लक्ष करतील. परंतु यातील महत्व जाणून घेतले तर या दिवसाकडे एक सुजाण नागरीक म्हणून आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. जे आता पर्यंत आपण करत आलोय. आपल्या …

Read More »

महाराजा सयाजीरावांचे कार्य नाटक-चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणणार पालकमंत्री तथा संमेलन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची घोषणा

मराठी ई-बातम्या टीम महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले, डॉ.बाबसाहेब आंबेडकर अशा अनेक युगपुरुषांना मदत केली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे माणसांमधील कर्तृत्व ओळखून त्याच्या कर्तृत्वाला चाल देवून असामान्य माणसं घडविणारा राजा होता. या राजाचे कार्य नाटक व चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणनार असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले आहे. कुसुमाग्रज …

Read More »

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण डोंबिवलीत ३३ वर्षीय तरूण आला आढळून

मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. २४ नोव्हेंबर …

Read More »

ज्यांनी अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्य नगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी ? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनावर टीका

मराठी ई-बातम्या टीम केवळ स्वातंत्ऱ्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगानी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत नाशिक येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनावर टीका केली. …

Read More »

पत्रकारीतेतील तारा (ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ) निखळला वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम हिंदी भाषेतील अनोख्या पत्रकारीतेमुळे संबध देशातील घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची …

Read More »

स्वतःला व्यक्त करण्याची संधी कधीच सोडू नका – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बालसाहित्य मेळाव्याची परंपरा यापुढे होणाऱ्या साहित्य संमेलनातही सुरू राहील - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ

मराठी ई-बातम्या टीम मराठी साहित्य संमेलनाच्या याआधीच्या ९३ संमेलनात जे उपक्रम राबविले गेले नाही असे नाविन्यपूर्ण उपक्रम आपण कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राबविण्यात येत आहे. पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या इतिहासात बाल साहित्य मेळाव्याचा समावेश करण्यात आला. बालसाहित्य मेळाव्याची ही …

Read More »