मुंबईः प्रतिनिधी १५ दिवसाहून अधिक काळ आपल्या विविध मागण्यांसह राज्य सरकारमध्ये विलीनकरण करण्याच्या मुख्य मागणीप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या अनुषंगाने राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून समितीचा निर्णय होईपर्यत पगारात अंतरिम वाढ देण्याचा नवा प्रस्ताव कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी …
Read More »पंगू लंघयते गिरी आदिवासी महिलांची गती ठरलीय सुग्रती
अमरावती: प्रतिनिधी पंगू लंघयते गिरी, हा वाक्प्रचार आपल्यापैकी बहुतेकांना माहित असेल. पंगू म्हणजे पांगळी व्यक्ती, म्हणजेच दिव्यांग व्यक्ती पर्वत कसा चढणार हा प्रश्न सर्वसामान्यपणे कुणालाही पडेल. मात्र प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर दिव्यांग व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते. याचे जिवंत उदाहरण आहे अमरावती जिल्ह्यातील सुग्रती या तरुणीची.. चिखलदरा …
Read More »त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापुरात …
Read More »पंकजा मुंडेंचा इशारा: ठाकरे सरकार, ओबीसींची फसवणूक थांबवा राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी साडेचारशे कोटींची मदत द्या
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण केवळ ठाकरे सरकारमुळे गमावले असून हे आरक्षण पुन्हा टिकाऊ स्वरुपात मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एंपिरिकल डेटा गोळा करण्याचा उपाय ठाकरे सरकार करत नाही. ठाकरे सरकारने ओबीसींची फसवणूक थांबवावी आणि राज्य मागासवर्ग आयोगाला ओबीसींचा एंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आवश्यक साडेचारशे कोटी रुपयांची मदत करावी, अशी …
Read More »पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, या बँकेत होणार विलीन रिझर्व्ह बँकेने विलीनीकरणाला दिली मंजुरी
मुंबईः प्रतिनिधी पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पीएमसी बँकेच्या युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरणास मान्यता दिली आहे. विलीनीकरणामुळे बँकेच्या ग्राहकांना ३ ते १० वर्षात जमा केलेली रक्कम मिळणार आहे. PMC बँक दिल्लीतील युनिटी स्मॉल फायनान्स बँक …
Read More »एचडीएफसीने रिलायन्सला मागे टाकले, टाटा समूह दुसऱ्या क्रमांकावर मार्केट कॅपमध्ये चांगलीच वाढ
मुंबईः प्रतिनिधी एचडीएफसी समूह आता मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. एचडीएफसीने रिलायन्स समूहाला मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १५.२४ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या समभागांना फटका शेअर बाजारातील सततची घसरण आणि गुरुवारी रिलायन्स …
Read More »नवाब मलिकांच्या त्या ट्विटवर क्रांती रेडकरानी दिले हे उत्तर सायबर पोलिसांमध्ये करणार तक्रार
मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांच्या अनुषंगाने एका कॅप्टन जॅक स्पॅरो या अकाऊंटवरील व्यक्तीसोबत चॅट केल्याचे फोटोग्राफ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटरवरून प्रसारीत केले. मलिकांनी केलेल्या त्या चॅटबाबत क्रांती रेडकर यांनी सदरचे ते चॅट खोटे असून जाणीवपूर्वक ते निर्माण करण्यात आल्याचा खुलासा …
Read More »नवाब मलिकांकडून क्रांती रेडकरांचे “ते” चॅट उघड ट्विटरवरून पुन्हा नव्या विषयाला तोंड
मुंबईः प्रतिनिधी समीर वानखेडे आणि वानखेडे कुटुंबियांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणतेही वक्तव्य करण्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने मनाई करण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांचे एक चॅट उघडकीस आणत आणखी एक खळबळ उडवून दिली. एका अज्ञात व्हाट्सअॅप किंवा ट्विटर …
Read More »मलिकांचे आरोप खोटे आहेत असे आताच म्हणता येणार नाही पण… नियमित सुणावनी २० डिसेंबरपासून होणार
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना मनाई करावी यासंदर्भात करण्यात आलेली समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाने असमर्थता दर्शवित सध्या करण्यात येत असलेले आरोप हे खरे की खोटे यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला …
Read More »भाजपाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? दंगली पेटवून त्यावर राजकीय पोळ्या भाजण्याचे भाजपचे षडयंत्र-नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी अमरावती शहरातील परिस्थिती शांत झालेली असताना भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक चिथावणी दिली जात आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय स्वार्थासाठी दंगली भडकावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पक्षाला गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का? असा संतप्त सवाल करत भाजपा नेत्यांचे सत्ता गेल्यापासूनचे वागणे विरोधी …
Read More »
Marathi e-Batmya