दिल्लीच्या कालकाजी येथील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रविवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यास येथील रस्ते काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करू असे आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले आहे. “लालू यादव यांनी एकेकाळी प्रसिद्ध असा दावा केला होता की ते बिहारचे रस्ते …
Read More »आदिवासी समाजातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण
आदिवासींमध्ये उपजतच क्रीडा गुण असतात. त्याला स्पर्धात्मक वातावरण, तंत्रशुद्धता आणि कौशल्याची जोड देवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यावसायिक खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी मुला-मुलींमध्ये मुख्य प्रवाह व्यापण्याची शक्ती निर्माण होत आहे यास अधिक वेग देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राबवायच्या सर्व नाविन्यपूर्ण …
Read More »एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाला डिवचले, जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना… नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे आपवर टीकास्त्र, मुख्यमंत्री निवासस्थान म्हणजे शीशमहल कॅगच्या अहवालाचा आधार घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कॅगच्या अहवालाचा देत आम आदमी पक्षावर (आप) फक्त ‘शीश महल’ अर्थात मुख्यमंत्री निवासस्थावर केलेला खर्चावर टीका करत अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी भाजपाचे नाव, आणि काहीतरी ते आप AAP च्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असा आरोप केला. दिल्लीतील रोहिणी येथील …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला भेटण्यास शेतकरी संघटनांचा नकार शेतकऱ्यांच्या एका संघटनेचा समितीला भेटण्यास विरोध
पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलन करत असताना, अलीकडेच, संयुक्त किसान मोर्चा (राजकीय) ने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीला भेटण्यास नकार दिला. ४ जानेवारीला भारती किसान युनियनने असेच केले. समितीने संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) सदस्यांची भेट घेतली आहे, ज्यात आमरण उपोषणावर असलेले शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल …
Read More »दादाजी भुसे यांचे आवाहन, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी योगदान द्यावे चर्चा सत्रात केले आवाहन
गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद …
Read More »देशमुख यांच्या मारेकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य…मारेकरी गुजरातमध्ये काही दिवस मंदिराच्या आश्रमात लपले होते
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला, परंतु या महिनाभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच देशमुख यांच्या सगळ्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. तसेच त्या मोर्चांमधील आक्रमक भाषणांवरून आणि महायुतीतील …
Read More »संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुलगी वैभवी देशमुख यांचा सवाल एक महिना झाला तरी अद्याप न्याय नाही
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात सामाजिक आणि राजकिय स्तरावर चांगलेच उमटायला लागले आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबिंयाबरोबर सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या हत्या प्रकरणातील संशयित …
Read More »चलन घसरणीचा फायदा असाहीः परकिय गुंतवणूकीचा ओघ कमी पण… केंद्रीय संस्था आणि कंपन्यांना घसरणीचा फायदा
कमकुवत होणारा रुपया भारतातील परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी करणारा असला तरी, निर्यात-केंद्रित कंपन्यांना स्थानिक चलनाच्या घसरणीचा फायदा होऊ शकतो, कारण ते चीनच्या विरोधात अधिक स्पर्धात्मक बनतात, असे मोबियस इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंडाचे अध्यक्ष मार्क मोबियस यांनी शुक्रवारी सांगितले. मोबियसने एका बिझनेस न्यूज चॅनेलला सांगितले की, “चलनाच्या परिस्थितीमुळे आणि भारत हळूहळू चिनी …
Read More »शिवराज सिंह चौहान म्हणाले, कृषी माल आणि किंमती यातील तफावत कमी करणार उत्पादनाच्या ठिकाणी कमी किमतीत कृषी माल पण मोठ्या शहरात तो महाग
कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी राज्यांनी ग्राहकांच्या किमती आणि शेतकऱ्यांना कृषी मालासाठी मिळणारा मोबदला यांच्यातील तफावत कमी करण्यासाठी सूचना देण्याचे आवाहन केले. “शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी-भाजीपाला, फळे आणि इतर पिकांसह-उत्पादनाच्या ठिकाणी कमी किंमत मिळते, परंतु जेव्हा ते मोठ्या शहरांमध्ये पोहोचते तेव्हा ते ग्राहकांसाठी खूप महाग होते. हा फरक आपण …
Read More »
Marathi e-Batmya