मुंबईची हवा दिवसेंदिवस खराब होत असून दिल्लीला मुंबईने प्रदूषणात मागे टाकलं आहे. हवेच्या एअर क्वालिटी इंडेक्समध्ये मुंबईच्या हवेची गुणवत्ता १६३ वर नोंदवली गेली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चिकट कफ, सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारांने थैमान घातले आहे आहे. हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे, मोठ्या संख्येने लोकांना दमा आणि सीओपीडी सारख्या …
Read More »शुगर वाढली असेल तर उशिर न करता करा हे ३ उपाय रक्तातील शुगर वाढली असले तर करा हे उपाय
धावपळीच्या जीवनात अनेकांना सुगरचा आजार असतो. ताण तणाव, धावपळीचे जीवन, अनहेल्दी आहार अशा अनेक गोष्टींमुळे मधुमेहाची समस्या दिसून येते. तर डायबिटीसची समस्या झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे असते. डायबिटीस झाल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, …
Read More »उशी न वापरण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का ? वाचा डोक्याखाली उशी न घेता झोपण्याचे फायदे तुम्हाला करतील हैराण
डोक्याखाली उशी घेतल्याशिवाय काही लोकांना झोपच येत नाही. तर काही लोक हलकी आणि सॉफ्ट म्हणजे जास्त जाड नसलेली उशी वापरतात. पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फायदेही आहेत. जाणून घ्या उशी न वापरण्याचे फायदे… त्वचेसंबंधी फायदा उशीचा सतत वापर केल्याने …
Read More »मानसिक आरोग्य बिघडल्यास दिसू लागतात ही लक्षणे; वेळीच डॉक्टरांना घ्या सल्ला मानसिक आरोग्य बिघडण्याचे मुख्य करणे कोणती ?
मानसिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करणे अत्यंत महत्वाचे आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.परंतु बहुतेक लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. जेव्हा ही समस्या गंभीर बनते, तेव्हा ती व्यक्ती आत्महत्या देखील करते. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य बिघडते, तेव्हा कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. …
Read More »दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा दिवाळीपूर्वी घर साफ करताना फोल्लो करा या टिप्स
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घर स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धन धान्याने भक्ताच्या घरात वास करते. तथापि, सध्या नवरात्री आणि दसरा जोरात सुरू आहे, परंतु यानंतरचा पुढील सण दिवाळी आहे. दिवाळीच्या तीन-चार दिवस आधी घराची पांढरी धुणे आणि साफसफाई करणे खूपच थकवणारे असते. अशा परिस्थितीत, दसऱ्यानंतर, आपण आपले घर …
Read More »कुष्ठरोग्यांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांचे आवाहन
राज्यात घरोघरी सर्वेक्षण करून, कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम काटेकोरपणे राबवावी. शोध अभियाना दरम्यान नागरिकांचे या आजाराबाबतचे गैरसमज दूर करावे. नागरिकांना हा आजार बरा होण्याचा विश्वास देवून तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करावे, असे राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले. राज्यात २० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर …
Read More »चहा पुन्हा-पुन्हा गरम करुन घेता? थांबा तुमच्या शरीरावर होईल मोठा परिणाम थंड चहा सतत गरम करून पिण्याचे तोटे तुम्हाला माहिती आहेत का ?
आज अनेकांना सकाळी सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते तर काहीजण तासाला चहा घेताना आपल्याला दिसून येतात. अनेकदा तुम्ही चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीही करू नका, …
Read More »तुम्हालाही रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय आहे का, मग होऊ शकतो आजार कॉफी पिण्याची सवय तुमच्या शरीरासाठी अपायकारक
अनेकांना उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते मात्र ही सवय खूप वाईट असते. सकाळी रिकाम्या पोटी एकच पेय पिणे सर्वात फायदेशीर आहे आणि ते म्हणजे पाणी, पण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांच्या दिवसाची सुरुवात कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही मात्र याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतात. पशुपती …
Read More »मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी या चार भाज्यांचा करा आहारात समावेश स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या भाज्यांचे करा सेवन
तुमच्या काही लक्षात राहत नसेल, म्हणजे तुम्ही सारखी-सारखी गोष्ट विसरत असाल किंवा योग्य निर्णय घेऊ शकत नसाल, समजण्याची क्षमता कमजोर झाली असेल, मानसिक तणावात राहत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूचं आरोग्य जपणंही महत्वाचं आहे. खासकरून तुम्ही शिकत असाल किंवा नोकरी …
Read More »तणाव: लक्षणे, उपचार, चिंता, तणावाचा आरोग्यावर होणारा परिणाम तणावाचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात?
आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गोष्टीचा तणाव असतो. आता तणावाची व्याख्या सांगायची झाली तर एखाद्या कठीण परिस्थितीमुळे उद्भवणारी चिंता किंवा मानसिक तणाव अशी केली जाऊ शकते. ताण हा एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील आवाहनांना तोंड देण्यास प्रवृत्त करतो. प्रत्येकजण काही प्रमाणात तणाव अनुभवतो. …
Read More »
Marathi e-Batmya