एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखायचे असेल तर आपण त्याचे बोलणे, वागणे आणि हावभाव बघून ते समजून घेऊ शकतो. ज्या व्यक्तीची वागणूक चांगली असते तीच व्यक्ती सर्वगुण संपन्न असते, असेही जाणकारांकडून सांगितले जाते. कारण जी व्यक्ती मुळातच चांगली असते ती व्यक्ती नक्कीच सर्वांच्या पसंतीची असते. मनुष्याचा चेहरा, त्याचे नाक, डोळे आणि शरीराच्या …
Read More »हवेची गुणवत्ता खालावल्याने थेट होतोय आरोग्यावर परिणाम मुंबईसह राज्यात वायू प्रदूषणामुळे होतोय आरोग्यावर परिणाम
राज्यत थंडीची चाहूल लावलेली असताना दुसरीकडे वाढत्या गारव्यासह हवेची गुणवत्ता खालवत चालली आहे असा रिपोर्ट आरोग्य विभागाने दिला आहे. राज्यात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसात वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईसह राज्यात वायू प्रदूषण …
Read More »हळद चेहऱ्याला लावत असाल थांबा आरोग्यदायी हळदीबाबतची बातमी वाचा
हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तसेच बहुतेक लोक आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी हळदीचा वापर करतात. मग चेहऱ्यावरील टॅनिंग, पिंपल्स अशा समस्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक हळदीचा वापर करत असतात. पण हळदीचा वापर करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर हळदीमध्ये कर्क्युमिन हा घटक आढळतो जो बॅक्टेरियाच्या वाढीस …
Read More »राज्यात वर्षभरानंतर कॅन्सरग्रस्तांची संख्या १.२५ वर पोहोचणार
मुंबई येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेसचे आयोजन करण्यात आले, राज्याचे ग्राविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर देशतील कॅन्सर विशेषज्ञ, नामवंत चिकीत्सक यामध्ये सहभागी झाले होते. डॉ. रमन देशपांडे, डॉ. संजय शर्मा, डॉ. देवेंद्र चौकर, डॉ. संदिप गुप्ता, डॉ. धर्मेश शहा, अमेरिकेतील …
Read More »मोबाईलमुळे खराब होते पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम
मोबाईल फोनचा वापर आणि त्याचालोकांवर होणारा परिणाम यावर केलेल्या एका अभ्यासात काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याआधीही असे अभ्यास करण्यात आले असले, तरी यावेळी पुरुषांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यात अनेक चिंताजनक गोष्टी समोर आल्या आहेत. मोबाईल फोनच्या वापरामुळे पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता आणि प्रमाण कमी होऊ शकते, म्हणजेच …
Read More »मधुमेह होण्यापूर्वी शरीरात दिसू लागतात ही लक्षणे मधुमेह टाळण्यासाठी काय करावे
मधुमेह होण्यामागे अनेक कारणे आहेत, परंतु आजच्या काळात मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. याशिवाय घरात बनवलेले अन्न कमी खाणे, दारू पिणे आणि जंक फूडचे जास्त सेवन करणे. मधुमेहापासून बचाव करायचा असेल तर सर्वप्रथम आपली जीवनशैली बदलावी लागेल, चांगला आहार घ्यावा लागेल, व्यायाम आणि योगासने जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवावा …
Read More »काळे मनुके रिकाम्या पोटी खाल्ल्याने होतात हे ५ फायदे रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे आश्चर्यकारक फायदे घ्या जाणून
काळे मनुके आपल्या आरोग्यासाठी आणि तब्येसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात आढळणारे पोषक घटक आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर मानले जातात. काळ्या मनुकामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास मदत करते, तसेच डोळ्यांना निरोगी ठवेण्यासाठी देखील त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे. आपण आजच्या लेखात सकाळी रिकाम्या पोटी काळे मनुके खाण्याचे 5 आश्चर्यकारक …
Read More »पनीर खवय्यांनी हा फोटो पाहिल्यावर कधीही पनीर खाणार नाही सोशल मीडियावर होतोय पनीर बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हायरल फोटो
पनीर टीक्का, पनीर मटार, पनीर मसाला हे पनीर खवय्यांचे आवडते पदार्थ. पनीर हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. दुधापासून बनवल्या जाणाऱ्या या पदार्थामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात त्यामुळे जीमधील लोकही प्रोटीनसाठी फक्त पनीर खातात. पनीरपासून अनेक पदार्थ बनवले जातात. इतर पदार्थांनध्येही आवर्जुन पनीर टाकलं जातं. सध्या पनीर संदर्भातील एक फोटो सोशल …
Read More »हृदयविकार असलेले रुग्ण खाऊ शकतात का तूप आणि लोणी? हृदयरोगी घरी बनवलेले पांढरे लोणी आणि तूप कमी प्रमाणात खाऊ शकतात
धावपळ आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ वृद्धांमध्येच नाही, तर आता ३५ वयाच्या तरुणांमध्येही त्याची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हृदयरोगींनाही कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवावी लागते, जेणेकरून धोका जास्त वाढू नये. आहारात जास्त प्रमाणात चरबीचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉलचा धोका वाढतो. यामुळेच हृदयरोगी …
Read More »मोबाईल फोनच्या व्यसनातून मुलांची सुटका कशी करणार मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? वाचा या टिप्स
आज मोबाइलशिवाय काहीच काम होऊ शकत नाही. घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाइल असतोच. एका घरात किमान तीन ते चार मोबाइल असतातच.मग काय मुलांच्या हातातही मोबाइल येतात. आज प्रत्येक घरात हेच चित्र दिसते. लहान मुले तासनतास मोबाइल पाहत बसतात. यातून मुले गुंतून पडतात त्यांचा त्रास कमी होतो असे पालकांना वाटत असले तरी …
Read More »
Marathi e-Batmya