भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) “मतचोरीच्या” आरोपांवर दिलेल्या उत्तराबद्दल कठोर टीका करताना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी यांनी रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) म्हटले की, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर “आक्षेपार्ह आणि टीपण्णी” भाषेत “बोलणे” करण्याऐवजी त्यांच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश द्यायला हवे होते. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, एस …
Read More »सचिन सावंत यांची मागणी, काँग्रेसची जागा परस्पर आरबीआयला विकण्याचे रद्द करा काँग्रेस पक्षाला नरीमन पाईंट या जागीच नवीन कार्यालय बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करा अन्यथा न्यायालयात दाद मागू.
काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून मेट्रो कार्पोरेशने ही जागा परस्पर रिझर्व्ह बँक …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत
मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …
Read More »राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून म्हणाले, ते चालले आहेत ठिक आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून केली टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या आगामी भेटीवरुन खोचक टीका केली. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरवात झाल्यानंतर आता दोन वर्षांनी, या पंतप्रधान मोदी यांचा दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा आता …
Read More »अखेर पंतप्रधान मोदी हे मणिपूरला उद्या भेट देणार, पण विविध कार्यक्रमांसाठी मणिपूर जळून खाक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी निघाले पण कार्यक्रमानिमित्ताने
२०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूरला भेट देणार आहेत. २०० हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या वांशिक हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ, विरोधकांनी पंतप्रधानांवर संघर्षग्रस्त ईशान्येकडील प्रदेशातील परिस्थितीचा वैयक्तिक आढावा घेण्यासाठी राज्याला भेट न दिल्याबद्दल सातत्याने टीका केली. पण या दोन …
Read More »बिहार काँग्रेसने जारी केला पंतप्रधान मोदीना त्यांची आई रागवतानाचा व्हिडिओ एआय जनरेटेड व्हिडिओ जारी करत काँग्रेसचा भाजपावर निशाणा, भाजपाची काँग्रेसची टीका
काही दिवसांपूर्वी बिहार विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी यांच्या आईवरून काँग्रेसच्या सभेत अपशब्द वापरण्यावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली. तसेच पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजपाकडून सिंदूर चा मुद्दा उचलून धरत भाजपाने जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर बिहार काँग्रेसने एक एआय व्हिडिओ जारी करत पंतप्रधान मोदी यांच्यावर चांगलाच …
Read More »शिवराज मोरे यांचा निर्धार, मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात ठामपणे लढणार दोन दिवसीय युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारणीची बैठकीत व्यक्त केला निर्धार
संघटन मजबूत करून तरुणांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात संघर्ष करणार असून मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरी विरोधातही युवक काँग्रेस ठामपणे लढणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. या बैठकीला …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, महादेवपुराप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही, बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले IP address, Email ID व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात …
Read More »राहुल गांधी ब्रिटीश नागरिक, ईडीकडून चौकशी, २४ तास सुरक्षा देण्याचे न्यायालयाचे आदेश कर्नाटकचे एस विघ्नेश शिशिर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केली याचिका दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत असा दावा करणाऱ्या कर्नाटक भाजपा कार्यकर्त्याला मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर करण्यात आले, जिथे त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. एस. विघ्नेश शिशिर यांनी मध्य दिल्लीतील संघीय चौकशी संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, त्यांना परकीय चलन …
Read More »केशव उपाध्ये यांचा आरोप, काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा मंडल आयोग, कालेलकर आयोगाचे अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवले
ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे. मंडल आयोगाचा आणि त्यापूर्वी काका कालेलकर आयोगाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीचा अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवून टाकला, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या ओबीसी …
Read More »
Marathi e-Batmya