Tag Archives: केंद्र सरकार

वक्फ कायद्यावर ब्लँकेट स्टे असू नये केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका ब्लँकेट स्टे असू शकत नाही अशी भूमिका प्रतिज्ञा पत्राद्वारे केली सादर

केंद्र सरकारने शुक्रवारी (२५ एप्रिल, २०२५) सर्वोच्च न्यायालयाकडे वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची मागणी केली आणि सांगितले की कायद्यावर “संवैधानिकतेची धारणा” असल्याने त्यावर “ब्लँकेट स्टे” असू शकत नाही. १,३३२ पानांच्या प्राथमिक प्रतिज्ञापत्रात, सरकारने वादग्रस्त कायद्याचा बचाव करताना म्हटले आहे की “धक्कादायकपणे” २०१३ नंतर, वक्फ जमिनीत …

Read More »

आता हे चार अधिकारी वित्त विभागात नियुक्त होणार चार अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नव्यांची होणार नियुक्ती

मोठ्या नोकरशाही फेरबदलात, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत महत्त्वाच्या विभागांमध्ये चार उच्चस्तरीय नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे, ज्यामुळे नॉर्थ ब्लॉकच्या नेतृत्वात महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. हिमाचल प्रदेशातील १९९६ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि सध्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात अतिरिक्त सचिव असलेल्या अनुराधा ठाकूर यांना आर्थिक व्यवहार विभागात विशेष कर्तव्य …

Read More »

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील आरोपी तहव्वुर राणा भारतात नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा, याची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आज तहव्वूर राणाला भारतात परत अमेरिकेच्या विमानाने परत आले. अमेरिका आणि भारता दरम्यान असलेल्या प्रत्यार्पण करारांतर्गत तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. दुपारच्या सुमारास अमेरिकेच्या विमानाने तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. त्यानंतर एनआयएने तहव्वूर राणा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले, कॅशलेस उपचारासाठी अद्याप योजना नाही रस्ते अपघातातील पीडीतांना मिळणाऱ्या योजनेतंर्गत योजना आणि अटी तयार नाही

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १६२(२) अंतर्गत अनिवार्य केलेल्या “गोल्डन अवर” – अपघातानंतर लगेचच एक तासाचा कालावधी – दरम्यान रस्ते अपघातातील पीडितांना कॅशलेस उपचारांसाठी योजना तयार करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज (९ एप्रिल) केंद्र सरकारला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “आमच्या मते हे केवळ या न्यायालयाच्या आदेशांचेच …

Read More »

एक्साईज ड्युटीत वाढ केल्यानंतर केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत खुलासा ही वाढ ग्राहकांसाठी नाही

केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्याची घोषणा केली, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. हे बदल मंगळवारपासून लागू होतील. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील १० रुपये करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने वाढीनंतर …

Read More »

चंद्रकांत पाटील यांची माहिती, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी महाराष्ट्र, बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार

उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी *महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.असे  उच्च व तंत्र शिक्षण …

Read More »

संजय राऊत वक्फ विधेयकावर बोलताना झाले संतप्त म्हणाले, काय माहित आहे? तुमच्यात दम आहे का, गोंधळाची भाजपाला खाज

वक्फ विधेयक आज संसदेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेवेळी शिवसेना उबाठा गटाच्या खासदारांनी वक्फ विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यावेळी भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की, परदेशी नागरिक विधेयक संसदेत मांडण्यात आले. त्यावेळी विधेयकावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, देश धर्मशाळा नाही. तर हा देश …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आव्हान, ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून विशेष पॅकेज आणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आश्वासनांची खैरात करणाऱ्या महायुतीचा ‘गजनी’ झाला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार व लाडकी बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे जाहीर आश्वासन महायुतीने दिले होते. पण आता त्यांची भाषा बदलली असून ३१ मार्चपूर्वी कर्ज भरण्याचे फर्मान काढले जाते हा प्रकार राज्यातील महायुतीच्या नेत्यांचा गजनी झाल्याचा प्रकार आहे पण पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर त्यांनी …

Read More »

वक्फ विधेयकावरील चर्चेच्या कालावधीवरून विरोधकांचा बीसीएतून सभात्याग टीडीपीकडून तीन स्वतंत्र विधेयके तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून अद्याप भूमिका स्पष्ट

केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांची तरतूद केली आहे, विरोधक आणि विविध मुस्लिम संघटनांच्या जोरदार विरोधामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळेवरून झालेल्या जोरदार वादानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समिती (बीएसी) बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मंगळवारी संभाव्य संघर्षाचा दृष्य दिसून …

Read More »

विदर्भातील शेतकरी हितासाठी रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल, जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्यशासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची …

Read More »