नवीन कुमार महाराष्ट्र भाजपाचा विरोध असतानाही अजित पवार आता दिल्लीतील भाजपा नेत्यांशी नवाब मलिक प्रकरणी आणि उमेदवारी देण्याबाबत शिष्टाई करणार असल्याची माहिती पुढे येत असून नवाब मलिक यांच्या प्रकरणात ज्युनियर पवार झुकणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अधिकृत सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी एकूण जागांपैकी १० टक्के जागांवर मुस्लिम …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला यश नक्षलग्रस्त भागात रस्ते, पायाभूत सुविधा, इंटरनेट, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांत प्रभावी विकास कामे
राज्यात डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी तसेच नक्षलग्रस्त भागातील स्थानिक रहिवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केली आहे. माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राने मोठे यश मिळवले असून प्रथमच उत्तर गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी करत याभागात भिती आणि दहशतीवर …
Read More »साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ तारा भवाळकर यांची निवड तब्बल सात दशकानंतर सहाव्या महिला ठरल्या
नेहमीच मराठी चोखंदळ वाचकांसाठी आणि वैशिष्यपूर्ण लेखनाची अभिजात गोडी ज्यांच्या लेखनात असते अशा मान्यवर लेखकांचा मेळा ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी यंदा डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या डॉ तारा भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. यंदाचे साहित्य …
Read More »अरविंद केजरीवाल यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांनी आमच्याविरोधात कट रचला जंतर मंतर येथील जनता की अदालत कार्यक्रमात बोलताना केला हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला. रविवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘जनता की अदालत’ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याविरुद्ध कट रचला. त्यांनी मला आणि (आप) नेते मनीष …
Read More »दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी तरूण अतिशी विराजमान तिसरी महिला मुख्यमंत्री म्हणून घेतला शपथविधी
तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या सहकारी आतिशी यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचविले. त्यानुसार आतिशी यांचा आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वात तरूण वयात आतिषी यांच्यावर आम आदमी पार्टीने सोपविली …
Read More »मुख्यमंत्री पदाची धुरा आता आतिशी यांच्याकडे; मुख्यमंत्री एकच अरविंद केजरीवाल केजरीवाल यांचा उत्तराधिकारी म्हणून आतिषी यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड
दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी घोटाळ्याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने अटक केलेल्या अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. त्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मंत्री आतिशी यांची निवड जाहीर केली. …
Read More »बांग्लादेशातील परिस्थितीबाबत भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक पार पडली १२००० ते १३००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही-एस जयशंकर
बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधित करताना म्हणाले की, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही, असे सूत्रांनी सांगितले. …
Read More »महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ जुलैला दिल्लीत महिला काँग्रेसचे आंदोलन महिला आरक्षण, महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर आंदोलन
महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत २९ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भाग घेणार …
Read More »दिल्ली-मुंबईतील घरांच्या किंमतीत ५० टक्के वाढ अॅनारॉक च्या अहवालात नवी माहिती पुढे
रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मधील सरासरी घरांच्या किमती गेल्या पाच वर्षांत घरांची मागणी वाढल्याने किंमतीत जवळपास ५०% वाढ झाली आहे. अॅनारॉक Anarock च्या अहवालात असे दिसून आले आहे की दिल्ली-NCR मधील निवासी मालमत्तेची सरासरी किंमत जानेवारी-जून २०२४ मध्ये ४९% वाढून ६,८०० रुपये प्रति …
Read More »अरविंद केजरीवाल यांच्या जामीन आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती ट्रायल कोर्टाचा आदेश लिखित स्वरूपात येण्याआधीच ईडी उच्च न्यायालयात
काल रात्री दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना साऊथ अव्हे्न्यु न्यायालयाने जामिन मंजूर करत हा जामीन ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर नसून सर्वसाधारण गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या जामीनच्या अधिकारात हा जामीन मंजूर करण्यात येत असल्याचा निकाल दिला. त्यास २४ तास होण्यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयाने २१ जून रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर …
Read More »
Marathi e-Batmya