अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या भारताच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या पहिल्या झलकचे अनावरण नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात करण्यात आले असून, यातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची एक झलक पाहायला मिळत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या इमारतीच्या गेट क्रमांक ४ वर हाय-स्पीड ट्रेनचे चित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनात ट्रेनची रचना दर्शविण्यात आली आहे. “देशातील पहिल्या …
Read More »दिल्ली सरकारचा निर्णय जून्या वाहनांना आता इंधन नाहीत १ नोव्हेंबरपासून जून्या वाहनांना इंधन मिळण्यावर बंदी
दिल्ली सरकारने १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या डिझेल कार आणि १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पेट्रोल कार रस्त्यावर चालवण्यास परवानगी देण्याच्या अलिकडेच घेतलेल्या निर्णयानंतर, १ नोव्हेंबरपासून या वाहनांना इंधन वापरण्यास परवानगी राहणार नाही, असा एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, त्याच तारखेला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) च्या पाच जिल्ह्यांमध्ये इंधन …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश, युट्युबरने तो व्हिडिओ काढून टाकावा एनआयआयच्या विरोधातील सुनावणीवेळी न्यायालयाचे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी असे निरीक्षण नोंदवले की एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) विरुद्धच्या युट्यूबर मोहक मंगल यांच्या व्हिडिओमध्ये बदनामीकारक भाषा आहे आणि ती काढून टाकली पाहिजे. मंगल यांनी एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एएनआयने त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की वृत्तसंस्थेचे युट्यूबवर कॉपीराइट स्ट्राइक आणि त्यांचे व्हिडिओ …
Read More »दिल्लीतील विमान प्रवाशांसाठी डायलने जारी केली मार्गदर्शक तत्वे भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे जाहिर
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे वाढलेल्या सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थातडायल ने एक प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. ज्यामध्ये प्रवाशांना संभाव्य उड्डाण वेळापत्रकात बदल आणि सुरक्षा चौक्यांवर जास्त वेळ वाट पाहण्याची वेळ यावी यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रविवारी जारी करण्यात आलेला हा सल्लागार हवाई क्षेत्राच्या बदलत्या …
Read More »दिल्लीतील काँलेजच्या प्रिन्सिपॉलने काँलेजच्या सिमेंटच्या भिंतीच शेणानं सारवल्या आता याला काय म्हणायचे शिकलेल्या अधंभक्त की, शिकून सवरून आंधळ्या
२०२५ च्या नव्या वर्षात दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला हरवित सत्ता स्थापन केली. त्यानंतर दिल्लीतील विविध गोष्टींच्या दरात भली मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यावर दिल्लीकरांनी या महागाईचा आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक दंग्याचा विचारच केला नसल्याचे सांगत भाजपाच्या राज्य कारभारा विरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र …
Read More »दिल्ली न्यायालयाचे न्या यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोकडः राज्यसभेत पडसाद जयराम रमेश म्हणाले की, हेच जर एखाद्या राजकिय नेत्यासोबत घडले असते तर
“या सभागृहाने जवळजवळ एकमताने मंजूर केले” हे निदर्शनास आणून ते पुढे म्हणाले: “भारतीय संसदेतून निघालेल्या, देशातील १६ राज्य विधानसभांच्या मंजुरीने पवित्र केलेल्या आणि संविधानाच्या कलम १११ अंतर्गत राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या कायद्याची स्थिती मला जाणून घ्यायची आहे ” अशी मागणी काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानातून रोख …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या घरी बेहिशोबी रोखड सापडली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची चौकशी करण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे एकमत
शुक्रवारी (२१ मार्च २०२५) सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याच्या वृत्तानंतर त्यांच्याविरुद्धच्या आरोपांची अंतर्गत चौकशी सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सकाळी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे बारा खंडपीठ नेहमीच्या न्यायालयीन वेळेत एकत्र आले …
Read More »दिल्लीत विद्यमान मुख्यमंत्री यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पद आम आदमी पक्षाच्या आतिशी यांच्याकडे
आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी रविवारी माजी काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांची दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते (एलओपी) म्हणून निवड केली. राजधानीत पक्ष सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी, पक्षाचे आमदार आणि वरिष्ठ नेते दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात भेटले. शनिवारी, ‘आप’ने पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आणि त्यांच्या आघाडीच्या संघटनांच्या प्रभारींसोबत पहिली बैठक घेतली. निवडणुकीदरम्यान …
Read More »अध्यक्षीय भाषणातून डॉ तारा भवाळकर यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर नाव न घेता टीका साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर नाव न घेता मोदींवर केली टीका
आजही एखादी व्यक्ती माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा असा सवाल करत ? संमेलाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता खोचक शब्दात टीका केली. त्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन भाजपाचे नेते तथा पंतप्रधान …
Read More »९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनः मराठी भाषेची वैशिष्ट्य विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना …
Read More »
Marathi e-Batmya