सामाजिक विज्ञान क्लब असोसिएशनने आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रश्नमंजुषेसाठी वापरलेल्या प्रश्नपत्रिकेत व्ही. डी. सावरकरांचा समावेश असल्याने केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे. ही प्रश्नमंजुषा गुरुवारी कासारगोडच्या मंजेश्वरम आणि कुंबला उप-जिल्ह्यांतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती. हा वाद पाचव्या टाय-ब्रेकर प्रश्नावर केंद्रित आहे, ज्यामध्ये विचारले होते, “कोणते स्वातंत्र्यसैनिक ज्यांना ब्रिटिशांकडून सर्वात कठोर …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, ब्रिटीशांना जसे घरी पाठवले तसे भाजपाच्या हुकूशाहीलाही पाठवू…
देशावर जेव्हा संकट येते तेव्हा याच नागपूरच्या भूमितून काँग्रेसने एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान व लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत, ही व्यवस्था अबाधित राखणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. नागपूरच्या पवित्र भूमितून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी २८ तारखेला भारतीय जनता पक्षाच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya