ओडिशामधील वैद्यकीय परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान मोदी सरकारवर हल्लाबोल केला. केवळ कठोर शिक्षा आणि तथाकथित जलदगती न्यायालये अशा प्रकरणांना हाताळू शकत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणावर अधिक व्यापक आणि प्रामाणिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पक्षाने म्हटले. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले …
Read More »धर्मेंद्र प्रधान दोन वेळा राजीनामा द्यायला तयार होते, पण केंद्राने प्रस्ताव फेटाळला व्यवस्थेतील समस्या आणि सुधारणांवर लक्ष केंद्रीय करण्याचा घेतला होता निर्णय
शनिवारी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी, नीट पेपरफुटी प्रकरणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दोनदा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु सरकारने दोन्ही प्रस्ताव फेटाळून लावत, त्याऐवजी व्यवस्थेतील समस्या आणि शिक्षण सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, २० जुलै रोजी वरिष्ठ मंत्र्यांच्या एका उच्चस्तरीय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, धर्मेंद्र प्रधानांसह रॅकेटमधील सर्वांना कठोर शिक्षा करा नीट प्रकरणी संसदेत चर्चा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करणे व पंतप्रधानांनी माफी मागेपर्यंत काँग्रेसचा लढा सुरुच राहणार
नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी अद्याप हा लढा संपलेला नाही, मोदी सरकारच्या शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराविरोधातील काँग्रेस पक्षाचा लढा सुरुच राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांना व या रॅकेट मधील सर्वांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे, …
Read More »अभिनेते प्रकाश राज यांचा सवाल, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला उशीर का? सोनम वांगचुक राष्ट्राचा विवेक
अभिनेते प्रकाश राज यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचा उपवास सोडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना, त्यांना ‘राष्ट्राचा विवेक’ असे संबोधले. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला होणाऱ्या विलंबावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये, प्रकाश राज यांनी सोनम वांगचुक यांच्या उपवास सोडण्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आणि स्वतंत्रपणे …
Read More »सोनम वांगचुक यांचा सरकारला आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्गी पर्याय नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतेय
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला जर कोणी केंद्रबिंदू म्हणून एकत्र धरून ठेवले असेल, तर ते सोनम वांगचुक आहेत. लडाखमधील या कार्यकर्त्यांने या आंदोलनाला बळ देण्यासाठी आठवडेभर अन्नाचा त्याग केला आहे. केंद्र सरकारला जर कशाची चिंता वाटत असेल, तर ती बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची आहे. त्यांचे उपोषण सोडवल्यास या समस्येवर …
Read More »राहुल गांधी म्हणाले, मला फरफटत ओढून नेताना पोलिस कुजबुजत होते, सरकारला हटवा शिक्षण व्यवस्थेत हेराफेरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या अचानक झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलीस ओढत नेत असताना, विरोधी पक्षनेत्याने दावा केला की त्यांना पोलिसांकडून एक अनपेक्षित संदेश मिळाला. “इस सरकार को हटाईये (हे सरकार हटवा),” असा दावा राहुल यांनी केला की, त्यांना ताब्यात घेताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कानात कुजबुजले. शिक्षण व्यवस्थेत कथितपणे कशाप्रकारे “हेराफेरी” …
Read More »राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी आपला मुर्खपणा थांबवावा, हे काय चालले आहे असा सवालही यावेळी केला
ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …
Read More »सीजेपी अभिजीत दिपके यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, किती काळ दुर्लक्ष करणार? धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरा
कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. जंतर मंतर येथील गटाच्या आंदोलनावर मोदींनी मौन बाळगावे आणि परीक्षेचे पेपरफुटी व विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. दोन पानी पत्रात सीजेपीचे अभिजीत दिपके …
Read More »अभिजीत दिपके यांची स्पष्टोक्ती, राजकारणाचा रोख आता रोजगार- शिक्षणासारख्या विषयावर येणे गरजेचे छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले मत
मागील १० ते १२ वर्षात देशाचे राजकारणा हिंदू-मुस्लिम अजेंड्याभोवती फिरत आहे. मात्र या मुद्यामुळे तरूणांना नोकऱ्या मिळणार नाहीत. आता देशाचे राजकारणाचा रोख बदलून रोजगार आणि शिक्षण सारख्या महत्वाच्या विषयावर येणे गरजेचे असल्याची भूमिका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मांडली. दिल्लीतील जंतर-मंतर येथील यशस्वी आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी छत्रपती …
Read More »कॉकरोच जनता पार्टीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत एकदिवसीय आंदोलन समाप्त मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, पालक आंदोलनात सहभागी, राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा यांचा पाठिंबा
शनिवारी (६ जून २०२६) ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) सदस्यांनी जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केल्यामुळे दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांना राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उपहासात्मक ऑनलाइन ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेतून राजधानीत दाखल झाले असून, त्यांनी “जंतरमंतरवर सर्वांना भेटण्यास मी उत्सुक आहे,” …
Read More »
Marathi e-Batmya