कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाहीत, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका का आहे? जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय? असा थेट सवाल …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या दहशतवादी अजमल कसाबने नव्हे तर आरएसएसशी संबंधित असलेल्या एका पोलिसाने केल्याचा आरोप महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय नामदेवराव वडेट्टीवार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांचा उल्लेख करताना उत्तर …
Read More »सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परिक्षेचा निकाल ६ मे ला
कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स अर्थात सीआयएससीई च्या (CISCE) ६ मे रोजी इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षा निकाल जाहीर करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “ICSE (वर्ग १० वी) आणि ICS (वर्ग १२ वी) ची घोषणा ६ मे रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल,” असे बोर्डाचे मुख्य कार्यकारी आणि सचिव …
Read More »शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…
लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या उमेदवारांच्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची सांगता करण्यात आली. बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगताही आज इंदापूरमधील सभेने शरद पवार यांनी केली. यावेळी झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी …
Read More »अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरावली सराटीत
राज्यातील सर्वाधिक चुरशीची बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद (सुप्रिया सुळे)-भावजय (सुनेत्रा पवार) मधील निवडणूकीकडे सध्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकिय वर्तुळातील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच पवार कुटुंबातील शरद पवार विरूध्द अजित पवार असा सामना रंगला आहे. या लढतीच्या निमित्ताने अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे …
Read More »निवडणूक जाहिरातीद्वारे भाजपा-शिंदे-पवार गटाने पुन्हा दाखवून दिली बौध्दीक दिवाळखोरी
पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे, याची जाणिव झाल्याने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपाने आज आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द …
Read More »उच्च न्यायालयाचा निर्णयः शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा
शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा कारण ही सुविधा विद्यार्थ्यांना दिली जात आहे, जी प्रयोगशाळेच्या शुल्कासारख्या इतर शुल्कांपेक्षा वेगळी नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वर्गातील वातानुकूलनासाठी दरमहा ₹ २,००० शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळेविरुद्धची जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून …
Read More »भारत निवडणूक आयोगाचे खर्चविषयक निवडणूक निरीक्षक दाखल
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या …
Read More »दिवाळखोरीत कंपन्या काढण्याच्या प्रकरणात ४३ टक्क्याने वाढ नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनच्या सुधाकर शुल्का यांची माहिती
भारताने गेल्या आर्थिक वर्षात दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत २७० प्रकरणांच्या यशस्वी निराकरणात वर्षानुवर्षे सुमारे ४३ टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे, जी मागील आर्थिक वर्षात १८९ प्रकरणे होती. एका वर्षात पहिल्यांदाच इनपुट्सच्या संख्येवरून आउटपुटची संख्या वाढली आणि अशा प्रकारे देशभरातील नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) खंडपीठांमध्ये प्रलंबित प्रकरणे कमी होत …
Read More »हर्ष गोयंका यांचा इशारा, हर्षद मेहता, केतन पारेख यांच्या काळातील गैरव्यवहाराचे युग पुन्हा…. शेअरबाजारातील तेजीच्या निमित्ताने दिला इशारा
आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांना भीती वाटते की, हर्षद मेहता/केतन पारेख घटनांची आठवण करून देणारे गैरव्यवहारांचे युग शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान पुन्हा उदयास येत आहे. कोलकात्यात ही समस्या अधिक दिसून येत असल्याचे आरपीजी ग्रुपच्या अध्यक्षांना वाटते. गोयंका यांनी सेबी आणि अर्थ मंत्रालयाने पाऊल उचलून चौकशी करण्याचे आवाहन केले. “वाढत्या …
Read More »
Marathi e-Batmya