Breaking News

राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत चर्चा

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. मात्र देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कोणत्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. निवडणूकांची प्रत्यक्ष नोटीफीकेशन जाहिर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या युत्या-आघाड्या आणि राजकिय समीकरणं साधण्याला सध्या …

Read More »

गेल्या वर्षीच्या तुलनेत रिटेल व्यापारात ५ टक्क्याने वाढ सर्व्हेक्षणातून माहिती आली पुढे

रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) च्या रिटेल बिझनेस सर्व्हेनुसार रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) च्या रिटेल बिझनेस सर्व्हेनुसार किरकोळ विक्रेत्यांनी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारीमध्ये सरासरी ५ टक्के वाढ नोंदवली आहे. क्रीडासाहित्य, फुटवेअर आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (क्यूएसआर) यांसारख्या श्रेणींमध्ये वाढ झाली. RAI चे CEO कुमार राजगोपालन …

Read More »

टाटा ने काढली विकायला कंपनीतील ०.६५ टक्के मालकी हिस्सा ९ हजार ३६२ कोटींची कंपनीला आवश्यकता

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्स ₹९,३६२.३ कोटी ($१.१३ अब्ज) च्या ब्लॉक डीलद्वारे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे २.३४ कोटी शेअर्स किंवा ०.६५ टक्के इक्विटी विकणार आहे. बिझनेसलाइनद्वारे पाहिल्या गेलेल्या टर्म शीटनुसार, डीलची फ्लोअर किंमत ₹४,००१ प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे, जी TCS च्या आजच्या बंद किंमतीच्या तुलनेत ३.६५ टक्के सूट …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला आदेश, २१ मार्चपर्यंत सर्व तपशील सादर करा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व तपशीलांचा संपूर्ण खुलासा करण्याचे निर्देश दिले, ज्यात खरेदीदार आणि प्राप्तकर्ता राजकीय पक्ष यांच्यातील दुवा उघड करणाऱ्या बाँड क्रमांकांचा समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती २१ मार्चपर्यंत सादर करावी असे निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने …

Read More »

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात कच्चा तेलाची आयात घटली

फेब्रुवारी २०२४ मध्ये भारताची कच्च्या तेलाची आयात ६.६ टक्के वार्षिक आणि १६ टक्के मासिक घटून १८ दशलक्ष टन (m.t.) झाली, जी सप्टेंबर २०२३ नंतरची सर्वात कमी आहे. जानेवारीत नोंदवलेल्या विक्रमी उच्चांकी मासिक घसरणानंतर. भारताने जानेवारीमध्ये २१.४ m.t कच्च्या तेलाची आयात केली – गेल्या २० महिन्यांतील सर्वाधिक – देशांतर्गत वापर पूर्ण …

Read More »

सर्व प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण तात्काळ थांबवा

भारत निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील, सार्वजनिक मालमत्तेवरील व खाजगी मालमत्तेवरील बेकायदेशीर राजकीय प्रचार व प्रसिद्धीच्या साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण थांबवण्याचे व अशा प्रकारची सामग्री तातडीने काढून टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा …

Read More »

बिहारमध्ये भाजपा, जनता दल युनायटेडचे जागा वाटप जाहिर

सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटप करारानुसार भाजपा बिहारमध्ये १७ जागा लढवणार आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील JD(U) आगामी लोकसभा निवडणुकीत १६ जागा लढवणार आहे, असल्याची माहिती भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितले. बिहार एनडीए आघाडीच्या सदस्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. जागावाटप …

Read More »

आचारसंहिता लागू होऊनही राजकिय पक्षांचे उमेदवार ठरेना? मतदारांचा वेगळाच प्रश्न

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहिर करत लागूही केली. मात्र महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील निवडणूकीला जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागा वाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने फक्त ४८ जागांपैकी …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली

शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासिक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला ‘जनसागर’ लोटला होता. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत सारख्यांना धडकी भरली …

Read More »

वडापावच्या गाडीवर कारवाई; कष्टकऱ्यांची मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

एकाबाजूला केंद्र आण राज्य सरकारकडून २८ कोटीपैकी २२ कोटी नागरिकांना विविध गरिबीरेखेच्या बाहेर काढले. तसेच विविध माध्यमातून रोजगाराच्या आणि मोफत अन्नधान्य पुरवित त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु मुंबईतील एका कष्टकरी रहिवाशाला आपल्या वडापावच्या गाडीवर कारवाई करत त्याची मोडतोड केल्याने त्याची …

Read More »