आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांना भीती वाटते की, हर्षद मेहता/केतन पारेख घटनांची आठवण करून देणारे गैरव्यवहारांचे युग शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान पुन्हा उदयास येत आहे. कोलकात्यात ही समस्या अधिक दिसून येत असल्याचे आरपीजी ग्रुपच्या अध्यक्षांना वाटते. गोयंका यांनी सेबी आणि अर्थ मंत्रालयाने पाऊल उचलून चौकशी करण्याचे आवाहन केले. “वाढत्या …
Read More »कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख अशोक वासवानी म्हणाले, चांगल वाटतं नाही आरबीआयने लादलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले मत
कोटक महिंद्रा बँकेवरील आरबीआयच्या निर्देशाने कर्जदात्याच्या फ्रेंचायझी आणि प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे, जरी त्याचा आर्थिक परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे, असे सीईओ अशोक वासवानी यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. आरबीआयने कोटकला IT इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींमुळे डिजिटल पद्धतीने ग्राहक जोडणे आणि क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्यास सांगितले होते. अशोक वासवानी म्हणाले, …
Read More »भावेश गुप्ता यांनी दिला Paytm च्या मुख्याधिकारी पदाचा राजीनामा ३१ मे तारखेला होणार पदमुक्त
पे टीएम Paytm चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (COO), भावेश गुप्ता त्यांच्या पदावरून पायउतार झाल्यामुळे काही मोठे बदल होत आहेत. गुप्ता यांनी राजीनामा देण्यामागची वैयक्तिक कारणे सांगितली आहेत, तर कंपनीचे म्हणणे आहे की हा व्यापक पुनर्रचनेचा भाग आहे. शनिवारी, ४ मे रोजी झालेल्या बैठकीदरम्यान, पेटीएमच्या बोर्डाने भावेश गुप्ता यांचा …
Read More »राज ठाकरे यांचा सवाल, साडेसात वर्षे सत्तेत होते मग उद्योगधंदे बाहेर का?
काही दिवसांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यातील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाहिर पाठिंबा देत असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहिर केले. त्यानंतर भाजपासह महायुतीतील घटक पक्षांच्या समर्थनार्थ कधी सभा घेणार आणि कोण कोणत्या ठिकाणी जाहिर सभा घेणार याची माहिती लवकरच देणार असल्याचे सांगत …
Read More »पुरीच्या काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंती यांची लोकसभा निवडणूकीतून माघार
सुरत आणि इंदूरने भाजपाच्या विजयाचा श्री गणेश (विजय) ची सुरुवात केली आहे… मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की आम्ही स्वतःसाठी ठेवलेले ४००-प्लस (४०० पार) चे लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर आहोत, असा लंगडा युक्तीवाद संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच बिहारमधील सरण येथे केला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्यानंतर सुरतमध्ये भाजपाने बिनविरोध विजय …
Read More »भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार
जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात भारतीय हवाई दलाचे पाच सदस्य जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरनकोट येथील सनई गावात हा हल्ला झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्या या भागात रवाना झाल्या आहेत. या घटनेत सामील असलेल्या …
Read More »अरविंदरसिंग लवली अखेर भाजपामध्ये दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी आप AAP सोबतच्या युतीमुळे अलीकडेच दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली यांनी शनिवारी औपचारिकपणे भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, दिल्ली भाजपाचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत लवली यांनी पक्षात प्रवेश केला. लवलीसोबत, माजी काँग्रेस आमदार राज कुमार …
Read More »पिडीत महिला अपहरण प्रकरणी एच डी रेवन्ना यांना अटक
हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल-भाजपाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने घरातील महिलेवरच जबरदस्ती करत बलात्कार केल्याची कथित व्हिडिओ व्हायरल झाली. त्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशी पळून गेल्याचे सांगण्यात येऊ लागले. तसेच प्रज्वल रेवन्नाचे वडील तथा कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार एच डी रेवन्ना यांनी कथित पिडीत महिलेचे अपहारण केल्याची तक्रार पिडीत महिलेच्या …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन, घराणेशाही संपवण्याचा एकदा निर्णय घ्या
तरुणांच्या हाताला काम पाहिजे का ? विभागाचा विकास झाला पाहिजे का ? हे तुम्ही एकदा ठरवा. यासाठी तुमच्याकडे मोठे हत्यार आहे ते म्हणजे ही घराणेशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा लावा. घराणेशाही संपली की, पक्षातला कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याला विश्वास संपादन करायचा असतो. त्यासाठी त्याला लोकांशी जुळवून घ्यायचे …
Read More »पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, २५ वर्षात एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप नाही
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही भ्रष्टाचार हटविण्याचा संकल्प करतो, तेव्हा इंडी आघाडीचे लोक भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी मोर्चे काढतात. येत्या पाच वर्षात अशा सर्व भ्रष्ट लोकांवर वेगाने कडक कारवाई केली जाईल, आणि भ्रष्टाचार खणून काढला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »
Marathi e-Batmya