नुकताच रिझर्व्ह बँकेने आपला वार्षिक अहवाल जारी केला असून या अहवालात २ हजार रूपयांच्या चलनातील जवळपास १५ टक्केहून अधिक नोटा गायब झाल्याचा सांगितले आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगलाच असल्याची बाबही नमूद केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ट्विटर …
Read More »महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चंद्रकांत पाटील यांची सशर्त दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी
ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. मात्र यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून राज्य महिला आयोगाकडून नोटीस मिळताच अखेर चंद्रकांत पाटील यांनी समस्त महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात …
Read More »हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या डॉ अनिल बोंडेना बढती; राज्यसभेसाठी उमेदवारी भाजपाकडून यादी जाहिर
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातून पराभवाला सामोर जावे लागल्यानंतर माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय किसान सभेच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली. मात्र मागील काही दिवसांपासून डॉ. अनिल बोंडे हे सातत्याने हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने त्यांची दखल जवळपास सर्वच पक्षांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे भाजपामधील श्रेष्ठींनी …
Read More »हवामान खात्याने दिली आनंदाची बातमी; केरळात तीन दिवस आधीच मान्सून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची धीमी वाटचाल
मागील काही दिवसांपासून वाढत्या उन्हाच्या काहीलीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे कधी होते मान्सूनच्या पावसाचे आगमन याची उत्सकुता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागल्याने किमान काही काळ तरी हवेत गारवा निर्माण होतो. परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे सुर्याच्या उष्ण किरणांनी चांगलीच …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, किडक्या डोक्याचे लोक संभाजी राजेंना… श्रीमंत शाहु महाराजांना चुकीची माहिती देत आहेत
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजेंच्या उमेदवारी नाट्याप्रकरणी श्रीमंत शाहु महाराजांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधताना किडक्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्या लोकांना समजत …
Read More »श्रीमंत शाहु महाराजांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा पलटवार, असा अपमान बरा नव्हे फडणवीसांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
संभाजी राजे यांच्या उमेदवारी नाट्यावर श्रीमंत शाहु महाराजांनी शिवसेनेची पाठराखण करत राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी शाहु महाराजांच्या न्यु पॅलेस येथील निवासस्थानी …
Read More »फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले, श्रीमंत शाहु महाराजांचे वक्तव्य स्पष्ट शरद पवार आणि फडणवीसांमधील संबध आपल्याला माहित नाही
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर संभाजी राजे आणि भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर दस्तुरखुद्द श्रीमंत शाहु महाराज यांनीच याप्रश्नावर संभाजीराजे यांचे कान टोचत त्या सगळ्या खेळामागे देवेंद्र फडणवीस हेच असल्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »हनुमान चालिसा काही राणा दाम्पत्यांना साथ देईना, आता मिरवणूकीमुळे गुन्हा दाखल रात्री उशीरापर्यत मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल
सर्वसाधारणत: अडचणीच्या काळात किंवा एकाद्या गोष्टीपासून भीती वाटत असेल तर त्यापासून सुटका करण्यासाठी हनुमान चालिसा किंवा मारूती स्त्रोत म्हणण्यात येते. परंतु राजकिय आखाड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणा दांम्पत्याकडून सातत्याने हनुमान चालिसा चा आधार घेत व्हाया हनुमान मार्गे ताकद दाखविण्याचा प्रयत्न शिवसेनेला केला जात आहे. मात्र राणा …
Read More »नरेंद्र मोदींची आठ वर्षे: देश आणि आर्थिक परिस्थिती एका बाजूला राजकिय यश तर दुसऱ्याबाजूला अपयशांची मालिका
देशाच्या केंद्रीय सत्तेत येवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे झाली. परंतु, या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाबाजूला देशात भाजपाच्या राजकिय यशाची कमान बरीच चढत्या स्वरूपात ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र दुसऱ्याबाजूला भारतातील लोकशाहीवादी आणि सामाजिक स्वातंत्र्य व आंतररारष्ट्रीय आर्थिक संकटातून वर …
Read More »२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब
देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …
Read More »
Marathi e-Batmya