आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कधीही होवू शकतात. यापार्श्वभूमीवर राज्यात नव्या राजकिय समीकरणांच्या अनुषंगाने एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली तरी भाजपाचे विरोधी पक्षनेते …
Read More »ठाकरेंचा सवाल, मग आता काय राष्ट्रीय मुस्लिम संघ का पाकिस्तान जनता पार्टी म्हणायचे? खासदार आणि जिल्हा प्रमुखांना संबोधित करताना साधला भाजपावर निशाणा
आम्ही हिंदूत्वासाठी राजकारण करत होतो. पण ते राजकारणासाठी हिंदूत्व करत आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर करत पंचायतीपासून ते दिल्लीपर्यत सर्व ठिकाणी बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. आपण लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर गांभीर्याने घेत …
Read More »एमआयएमचे जलील म्हणाले, आघाडीसाठी मी उध्दव ठाकरेंना भेटणार महाआघाडीत येण्याबाबतच्या प्रस्तावावर जलील यांनी पुन्हा मांडली भूमिका
राज्यातील एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी काल काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेला आघाडीत सहभागी करून घ्या म्हणून प्रस्ताव दिल्यानंतर आज त्यांनी याप्रश्नी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य करत आणखी एकदा राळ उडवून दिली. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमने दिल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, “तो प्रस्ताव भाजपाच्या कटाचा भाग…” एमआयएमच्या प्रस्तावानुसार आघाडी शक्य नाही
राज्यातील महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाझ जलील यांनी दिल्यानंतर आज यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, एमआयएमही भाजपाची बी टीम आहे. केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला असून भाजपाने आखलेल्या कटाचा भाग आहे. शिवसेनेला बदनाम करण्यासाठीच हा …
Read More »डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मोठी माहिती बाहेर, साक्षीदाराने हल्लेखोरांना ओळखले २०१३ नंतरची मोठी घडामोड
२० ऑगस्ट २०१३ रोजी भल्या सकाळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यास जवळपास तब्बल ९ वर्षानंतर यातील महत्वाचा दुआ हाती आला असून या प्रकरणातील आरोपींना साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्याची माहिती पुढे येत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना …
Read More »जपानच्या पंतप्रधानांनी केली भारतात ३.३ लाख कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यानंतर आता पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान किशिदा आणि मोदी यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी पंतप्रधान किशिदा यांनी आगामी काही वर्षात भारतात ३.३ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. १४ व्या …
Read More »एमआयएमच्या प्रस्तावावर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेस म्हणाली, तर आमचे… आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही: अतुल लोंढे
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडी सोबत युती करायला तयार आहे. असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भाजपाचेच आमदार फोन करून सांगतायत आम्ही खुष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांचा टोला
राज्यातील महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुळवड खेळताना केला. त्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाचेच आमदार आम्हाला फोन करून सांगतायत की फडणवीसांनी जेवढा विकास निधी …
Read More »पवार पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पडळकरांना टोला
काही दिवसांपूर्वी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारांनी भर पावसात भाषण केले. पण संख्या ५४ जणच निवडूण आले. मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री का नाही बसावला असा सवाल करत कितीही केले तरी राष्ट्रवादीची ताकद ५४ च्या पुढे जात नसल्याची टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »इम्तियाज जलील यांचा राऊतांना टोला, शिवाजी आणि संभाजी महाराज हे तुमची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरून सुणावले
राज्यातील आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रस्तावाला झिडकारले. त्यावरून इम्तियाज जलील यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच सुनावत म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आपले आदर्श …
Read More »
Marathi e-Batmya