केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न हाताळण्यास मोदी सरकार कुचकामी ठरले आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच हिंदू-मुस्लीम वाद उकरून काढलेला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या नेत्यांच्या सभांना राज्य सरकारने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेस …
Read More »“दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण तर अजित पवारांकडून आदित्यचे कौतुक मुंबईकर, पर्यटकांना विहंगम दृश्याचा आनंद घेण्याची सुविधा
गिरगांव चौपाटीवरील “दर्शक गॅलरी”चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार आदी उपस्थित होते. …
Read More »अजित पवारांचा खोचक सवाल, अयोध्येला जाण्याचा बोभाटा का, आम्ही गेलो… राज ठाकरेंना लगावला टोला
पुण्यात आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ५ जूनला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांच्या या दौऱ्यानंतर उलट-सुलट तर्क-वितर्क लढविले जात असताना यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावत खोचक सवाल केला. अहो भारतात कोणी कुठेही जावू शकतो. त्यामुळे ज्याला अयोध्येला जायचं आहे त्याला …
Read More »अखेर पुरंदरेंबाबत लेखक जेम्स लेनने केला मोठा खुलासा, मला कोणीही… एका इंग्रजी साप्ताहीकाला दिलेल्या मुलाखतीत केला खुलासा
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जाती-पातीतील राजकारणाला सुरुवात झाल्याचा आरोप करत त्यासाठी शरद पवारांनी सॉफ्ट टार्गेट म्हणून सातत्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर टीका केल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर शरद पवारांनीही जेम्स लेनने लिहिलेल्या पुस्तकात पुरंदरेंचे नाव असून त्यास छत्रपती शिवाजी महाराजांची चुकीची माहिती दिल्याने आपण त्यांच्यावर टीका केल्याचे स्पष्ट केले. अखेर …
Read More »राज आणि आदित्यच्या अयोध्या दौऱ्यावर फडणवीसांचे वक्तव्य, जर कोणी… मंदीर निर्माण होत असल्याने तेथे कोणी जात असेल तर त्यात गैर काय
पुणे येथे हनुमान मंदीरात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल महाआरती केल्यानंतर आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत औरंगाबादेतील जाहिर सभेसह जून महिन्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांना अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र हा अयोध्या दौरा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्या आधीच हा दौरा …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भोंग्याचे गुजरात, उत्तर प्रदेशात काय झाले चौकशी करा म्हणा भोंग्यावरून लगावला टोला
मागील काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्याचा सातत्याने पुर्नरूच्चारही करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला असून …
Read More »काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, हनुमानाच्या शेपटीपेक्षा अधिक वाढणाऱ्या महागाईवर बोला मनसेप्रमुख राज ठाकरेंना टोला
सध्या देशात हनुमानाच्या शेपटीपेक्षा अधिक गतीने महागाई वाढत आहे. मात्र राज ठाकरे तुम्ही फक्त हनुमान चालिसावर बोलत आहात. कधी तरी त्या हनुमान शेपटासारख्या महागाईवरही बोला असा उपरोधिक टोला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला. आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही रोज सकाळी हनुमान चालिसा …
Read More »गोबेल्स नीतीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायचीय देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जातय त्यामुळे तरुणांमध्ये अस्थिरता-जयंत पाटील
देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाई येथे केले. सध्या देशात गोबेल्स नीती अवलंबिली जात …
Read More »संजय राऊतांच्या वक्तव्यावर राज म्हणाले, मी लवंड्यावर… पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले उत्तर
मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेला उपरोधिक टोला लगावत भाजपा आपले काम नव एमआयएम आणि नवं हिंदूत्वावादी ओवेसीच्या माध्यमातून करून घेत असून या निमित्ताने महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »संजय राऊत म्हणाले, भाजपा त्यांचे काम “नवहिंदू ओवेसी”मार्फत करून घेतेय राज्यातील हिदूत्ववादी राजकारणावरून राऊतांची खोचक टीका
मागील काही दिवसांपासून राज्यात हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजपाकडून एकाबाजूला रान उठविण्याचे काम सुरु असतानाच आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक घेतलेल्या भूमिकेची जोड मिळाली. त्यामुळे राज्यात हिंदूत्वावरून राजकिय वातावरण तापायला सुरु झाले आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत खोचक टीका केली …
Read More »
Marathi e-Batmya