Breaking News

स्टोरीचा आता मध्यंतर झालाय.. रेडकरताई, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या षडयंत्राचा भाग-नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी या स्टोरीचा मध्यांतर झालाय. जो पकडून घेऊन जात होता तो तुरुंगात गेलाय. जी लोकं कालपर्यंत जामीन होऊ नये या भूमिकेत होते मात्र स्वतःला अटक होणार नाही ही परिस्थिती निर्माण झालीय. क्लायमॅक्स सुरू झाला, काल मध्यांतर झाला आणि आजपासून नवीन परिस्थिती निर्माण झाली. पिक्चरबाबत आता संजय राऊतजी यांनी नवाब …

Read More »

पीएफ खातेदारांना दिवाळीची भेटः यंदा मिळणार ८.५ टक्के व्याज चालू वर्षापासून मिळणार व्याज वाढीव

मुंबईः प्रतिनिधी प्रॉव्हिडंट फंड ( पीएफ) खातेदारांसाठी आता खूशखबर आहे. केंद्र सरकारने पीएफ खातेदारांना दिवाळीची भेट दिली आहे. पीएफवर आता ८.५ टक्के व्याज मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने २०२०-२१ साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर ८.५ टक्के व्याजदर मंजूर केला आहे. यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (EPFO) ६ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या …

Read More »

चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलंय… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

रत्नागिरी: प्रतिनिधी चंद्रकांतदादा पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे, त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे असताना पत्रकारांनी चंद्रकांत …

Read More »

पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबरला खुला, लिस्टींगनंतर पेटीएम मार्केट कॅपमध्ये टॉप ३५ कंपन्यांमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

मुंबईः प्रतिनिधी येत्या १० दिवसांत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. शेअर बाजारात ६ कंपन्या आयपीओमार्फत येत आहेत. यामध्ये सर्वात मोठा आयपीओ पेटीएमचा असणार आहे. १८ नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्टींग झाल्यानंतर पेटीएमचा मार्केट कॅपनुसार सर्वात मोठ्या ३५ कंपन्यांमध्ये समावेश होईल. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. पेटीएमचा आयपीओ ८ …

Read More »

राज्य सरकारने पाठविली सहा पीक विमा कंपन्यांना नोटीस पीकविम्याची रक्कम का दिली नाही?

मुंबईः प्रतिनिधी दोनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरूनही पीक विमा कंपन्यांनी अद्याप त्यांची नुकसान भरपाई दिलेली नसल्याने अखेर राज्य सरकारने सहा पीक विमा कंपन्यांना दणका देत नोटीसा बजावत पीक विमा शेतकऱ्यांसाठीच असून तो दिवाळी पूर्वीच दिला जावा, असे निर्देश दिले. राज्यात …

Read More »

आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती तीन वर्षासाठी केंद्र सरकारकडून नियुक्ती

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पुढील तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने १० नोव्हेंबर २०२१ पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून शक्तीकांत दास यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०२१ रोजी …

Read More »

भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहित नाहीः विधानसभेत गौप्यस्फोट करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी होय मी भंगारवाला आहे. ‘भंगारवाल्याची किमया विरोधकांना माहिती नाही’, विरोधक मला मी भंगारवाला आहे, असं म्हणतात. होय, मी भंगारवाला आहे. माझे वडील या शहरात कपड्याचे आणि भंगाराचे काम करायचे. माझ्या भावाचे आजही भंगाराचे गोडावून आहे. मात्र, एका भंगारवाल्याची किमयागिरी काय असते, हे विरोधकांना माहिती नाही. एक भंगारवाला शहरातील …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही होणार वाढ: मंत्री, ॲड. अनिल परब यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करुन खुशखबर दिली. ॲड. परब यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यभरातील …

Read More »

परमबीर सिंग यांना चंदीगढ येथून अटक करून माझ्यासमोर उभे करा ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश

ठाणेः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटीं रूपयांची खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना अटक करून हजर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.जे.तांबे यांनी आज जारी केले. ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी …

Read More »

समीर वानखेडेंना अटक करण्याआधी तीन दिवसांची नोटीस द्याः न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला

मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या के.पी.गोसावी याला आज अटक करण्यात आल्यानंतर बनावट जात प्रमाणपत्र आणि खंडणीप्रकरणी अटकेच्या शक्यतेने समीर वानखेडे यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारला अटक न करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने यासंदर्भात वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवसांची …

Read More »