Breaking News

सावधान ! तुमचा फोन खूप लवकर डिस्चार्ज होतोय का? असू शकतो व्हायरस हँकिंग टाळण्यासाठी हे काम त्वरित करा

मुंबई: प्रतिनिधी आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (smartphone) आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्शन (internet connection) आहे आणि सोशल मीडिया (social media) वर अकाऊंट देखील आहेत. अशा परिस्थितीत, सायबर क्राइम (cyber crime) ची वाढती प्रकरणे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. व्हायरस स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतात आणि आपली माहिती हॅकर्सला देतात. विशेष …

Read More »

एचडीएफसीची गृहकर्ज व्याजदरात कपात, ‘हा’ आहे नवा दर नव्या गृह कर्जदारांनाही मिळणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी एचडीएफसी लिमिटेडने सणासुदीच्या काळात ग्राहकांना गृहकर्जावर मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाच्या सर्व स्लॅबवर ६.७० टक्के व्याज आकारले जाईल. एचडीएफसीची ही ऑफर सर्व नवीन गृहकर्जावर २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. हा विशेष दर कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरशी जोडलेला आहे. कर्जदारांना या योजनेचा लाभ ३१ ऑक्टोबरपर्यंत घेता येणार …

Read More »

“सिर्फ एक” चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात संपन्न प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात

पुणे: प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर किती प्रभाव झाला आहे आणि त्याच्या फायद्या सोबत तोट्यांवर प्रकाश टाकत गुन्हेगारीकडे पौगंडावस्थेतील मुलांचा वाढता कल आदी पैलू उलगडणारा सिर्फ एक हा एक क्राइम जॉनरचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आज पुण्यात संपन्न झाला असून प्रसिध्द फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यत यांच्या हस्ते चित्रीकरणाची सुरुवात करण्यात …

Read More »

निफ्टीची १० हजाराने वाढ: रिलायन्सचा सर्वाधिक वाटा, सरकारी कंपन्या पिछाडीवर निफ्टीचा ७५११ ते १७५१९ पर्यंतचा प्रवास

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून १० हजारांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक योगदान दिले आहे. निफ्टीच्या या वाढीत रिलायन्सने तब्बल एक हजार अंकांचे योगदान दिले. तर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे या वाढीसाठी फार कमी योगदान राहिले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निफ्टी ७५११ अंकांवर …

Read More »

….मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं ? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असं राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी …

Read More »

पॅन आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली, ‘ही’ आहे नवीन तारीख मात्र या गोष्टींची घ्या काळजी

मुंबई : प्रतिनिधी पॅन कार्डशी आधार कार्ड जोडण्याची मुदत आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. आयकर विभागाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी पॅन आधारशी जोडण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख दिली होती. मात्र, …

Read More »

WhatsApp वर ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत आहे हे नवे फिचर व्हाईस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट मध्ये उपलब्ध

मुंबई: प्रतिनिधी ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे ग्रुप कॉल करणं सोपं होणार आहे. व्हॉट्सअॅपने अलीकडेच 2.21.19.15 बीटा अपडेट जारी केले आहे. WABetaInfo च्या एका अहवालातून समोर आलं आहे की, या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना ग्रुप कार्डद्वारे ग्रुप कॉल करणं खूप सोपं होईल. या नवीन अपडेटमध्ये व्हॉइस …

Read More »

मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत नाना पटोलेंचा केंद्रावर निशाणा ग्रामीण भागातील गरीब व मध्यमवर्गीय मुलांनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET आणली का ?: नाना पटोले

 मुंबई: प्रतिनिधी देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET परीक्षेचे आयोजन केले जाते. परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता NEET परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून NEET चा …

Read More »

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी काय दिले उत्तर? वाचा त्यांच्याच शब्दात उत्तराने राजकिय वर्तुळात खळबळ

मुंबई: प्रतिनिधी साकिनाका येथील दुर्दैवी घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्यांवरून राज्य सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात या मागणीवरून भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून राज्यपालांनी तात्काळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीत काही सूचना केल्या. राज्यपालांच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर देत नवे …

Read More »

दरमहा २५८२ रुपयांच्या बचतीवर मिळतील १ कोटी जाणून घ्या एलआयसीची खास पॉलिसी

मुंबई: प्रतिनिधी कमी जोखीम असलेल्या आणि सुरक्षित पर्यांयांमध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वांचाच कल असतो. यामध्ये एलआयसीच्या गुंतवणूक योजनांना अनेकांकडून प्राधान्य दिलं जातं. जीवन उमंग पॉलिसी ही एलआयसीची अशीच एक जोखीम नसलेली योजना.एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये विमा संरक्षणाचा लाभ पॉलिसीधारक जिवंत असे पर्यंत चालू राहतो. या पॉलिसीमध्ये तुम्ही दर महिना २५८२ रुपयांची …

Read More »