मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत असून महाराष्ट्राची बदनामी करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वेळ देण्याबाबतची विचारणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र आज राज्यपाल मुंबईबाहेर आहेत. मात्र ते जर संध्याकाळी परत आले तर त्यांची आज संध्याकाळी भेट …
Read More »देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा ! युपीएच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही-नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटे बोलले असून ते …
Read More »कोरोना: एक वर्षानंतर सर्वाधिक रूग्ण आज महाराष्ट्रात ३१ हजार ८५५ नवे बाधित, १५ हजार ९८ बरे झाले तर ९५ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाबाजूला मोठ्या प्रमाणावर लसीकरण अभियान राबविले जात असताना दुसऱ्याबाजूला लसीकरणामुळे कोरोना बाधितांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात ३० हजार इतकी सर्वाधिक संख्या नोंदविल्यानंतर पुन्हा राज्यातील बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत असतानाच आज थेट ३१ हजार ८५५ कोरोनाबाधित राज्यात आढळून …
Read More »बांधकामासाठीचे साहित्य महागणार गौण खनिजाच्या स्वामित्वधनाच्या दरात जुलैपासून दीडपट वाढीचा- राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई: प्रतिनिधी इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या चुना, चुनखडी, दगड, बारीक खजी, मुरूम, कंकर, माती, विटांसाठीची माती, ग्रेनाईट वगळता इतर खनिजाच्या प्रतिब्रास दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे आगामी काळात इमारतीच्या बांधकाम साहित्य आणि खर्चात वाढ होवून त्याचा परिणाम सदनिकांच्या किंमतीवर परिणाम होणार आहे. राज्य सरकारने घेतलेला …
Read More »महसुली विभागातील डिव्हीजन, पदोन्नती व थेट भरतीतील दुजाभाव संपुष्टात अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार नियमात सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महसूली विभागात असलेल्या सरळसेवा आणि पदोन्नतीतील भेदाभेद लवकरच संपुष्टात येणार असून वर्ग अ आणि वर्ग ब मधील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला संघर्ष लवकरच संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांची राज्यात असलेली रिक्त पदे समप्रमाणात भरण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महसूल विभागाच्या विविध विभाग आणि …
Read More »राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …
Read More »तीन लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून राज्यात स्थापन होणार दहा हजार कंपन्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठीची योजना यशस्वी करण्याकरीता पीक पद्धती, कृषी विद्यापीठ, सेवाभावी संस्था यांच्या विविध कार्यक्रमांची सांगड घालावी. या शेतकरी उत्पादक कंपन्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात शेतकऱ्याला फायदा देणाऱ्या असाव्यात, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज देत ३ लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून …
Read More »फडणवीसांनाच हप्ताखोरीचा अनुभव पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला?- नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व …
Read More »मंत्री देशमुखांचे आदेश, विभागातील या पदांसाठी नोकर भरती तात्काळ करा वैद्यकीय शिक्षण विभागाची वर्ग १ ते ४ ची पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच
मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग १ ते वर्ग ४ या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. …
Read More »राज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार
मुंबई: प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले होते.त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाली भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या असतानाही …
Read More »
Marathi e-Batmya