पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला. अजित पवार आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हणाले की, अनेकांचे मनापासून प्रेम करणारे नेते बाबा सिद्दीकी यांच्या दु:खद निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे …
Read More »बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, हत्येची जबाबदारी बिष्णोईने घेतली? कायदा आणि सुव्यवस्थेवरून महाविकास आघाडीने केली टीका
वांद्र्यांचे माजी आमदार मंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर काल अज्ञात मारेकऱ्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांना तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी कूपर रूग्णालयात हलविले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »गद्दारांचा पंचनामा जाहिरः मविआचा निर्धार, महायुतीची सत्ता हिसकावून घेण्याची वेळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, अत्याचार, दिवसा ढवळ्या हत्या
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला टक्कर देण्यासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीची माहिती देण्यासाठी आज महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती सरकारमधील गद्दारांचा पंचनामा यावेळी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला. तसेच या गद्दारांच्या विरोधातील आरोपपत्रही यावेळी ठेवले. हे सगळं जनतेच्या …
Read More »या बँकांमध्ये ९ टक्के किंवा त्याच्या जवळपास मुदत ठेव योजनेवर व्याज मिळते ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेव योजनेवरही मिळते चांगले व्याज
रिझर्व्ह बँक डिसेंबर २०२४ पासून व्याजदरात कपात करण्याचा विचार करण्याचा विचार करण्याच्या शक्यतांमध्ये उच्च मुदत ठेवी व्यवस्था लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील महिन्यात, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.५०% कपात केली आहे आणि अनेक केंद्रीय बँका जागतिक पातळीवर त्यांचे दर कमी करण्याचा विचार. यामुळे रिझर्व्ह बँक कदाचित डिसेंबरमध्ये …
Read More »चंद्र पृथ्वी आणि शनी एकाच रेषेतः भारतात रात्रीला दिसणार नेहरू सेंटरने चंद्र ग्रहणाची दिली माहिती
१४ ऑक्टोबर रोजी, चंद्र रात्रीच्या वेळी पृथ्वी आणि शनी ग्रह यांच्यामध्ये थेट संरेखित होईल, नेहरू सेंटर येथील नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. ग्रहाचे हे मनोगत भारतातून दिसणार आहे. परांजपे यांच्या म्हणण्यानुसार, हे उघड्या डोळ्यांनी दृश्यमान असेल परंतु दुर्बिणीची जोडी किंवा एक लहान दुर्बिणी सर्वात उपयुक्त ठरेल. “तुमच्याकडे चांगली …
Read More »पुढील आठवड्यात ह्युंदाई सोबत आणखी दोन कंपन्यांचे आयपीओ बाजारात लक्ष्य आणि फ्रेशरा कंपनी या दोन कंपन्यांचे आयपीओ येणार
पुढील आठवडा भारतीय आयपीओ IPO बाजारासाठी एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे, कारण ह्युंदाई मोटार इंडिया Hyundai Motor India चा रु. २७,८७० कोटींचा अत्यंत अपेक्षित असलेला आयपीओ IPO १५ ऑक्टोबर रोजी दलाल स्ट्रीटवर येणार आहे. भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक ऑफरपैकी ही एक असेल. लहान कंपन्यांचे आणखी दोन आयपीओ IPO येणा …
Read More »एचएएल कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा वित्त मंत्रालयाने केली घोषणा
मागील काही दिवसांपासून स्टॉक व्हॅल्यूमध्ये घसरण अनुभवणाऱ्या एचएएल HAL बाबत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.बाबत सरकारने महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने जाहीर केले आहे की वित्त मंत्रालयाने कंपनीला ‘महारत्न’ दर्जा दिला आहे. या अपग्रेडसह, एचएएल HAL ही या उच्चभ्रू समूहात सामील होणारी देशातील १४ वी …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, हुतात्म्यांच्या बलिदानातील मुंबई गुजरातच्या… सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महारांजांचे मंदीर बांधणार
मला एका गोष्टींचे वैष्यम वाटत असून आमच्या विरोधात लढण्यासाठी चेल्या टपाट्यांचा आधार घेऊन त्यांना नेते म्हणून स्थान देत मोदी-शाह यांना आमच्याशी लढावे लागत आहे. पण मी १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या मोदी शाह यांच्या अदानीला मिळू देणार नाही असा निर्धार वजा इशारा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, लोकसभेला लोकांनीच ठासून सांगितलंय की शिवसेना… असली नकलीच्या वादावर लोकांनीच निर्णय दिलाय
दसरा सणानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा सीसीएमटी समोरील आझाद मैदानावर पार पडला. या दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि सांगितल्या प्रमाणे एकमेकांची उणी दुणी काढली जातील असे भाकित केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले जर आम्ही उठाव …
Read More »आदित्य ठाकरे यांचा आरोप, …तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण ठाकरेंची चवथी पिढी
मुंबईत दसरा दिनानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाचा परंपरागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पहिल्यांदाच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे भाषण करणार होते. त्यामुळे आदित्य ठाकरे पहिल्या दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत अदानीची कामे होत नाहीत. तोपर्यंत राज्यात …
Read More »
Marathi e-Batmya