रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला एसीसी ACC बॅटरी स्टोरेजसाठी ३,६२० कोटी-प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत १० GW पर्यंत बॅटरी उत्पादन सुविधा उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, असे सरकारने बुधवारी सांगितले. २४ जानेवारी २०२४ रोजी जाहीर केलेल्या ३,६२० कोटी रुपयांच्या कमाल अर्थसंकल्पीय खर्चासह, 10 GWh प्रगत रसायनशास्त्र सेल (ACC) उत्पादनासाठी उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन …
Read More »भारतात कॅपिटालँड लिमिटेड कंपनी करणार ४५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक २०२८ पर्यंत करणार असल्याची दिली स्पष्टोक्ती
कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (CLI) – सिंगापूर-मुख्यालय असलेली जागतिक मालमत्ता व्यवस्थापन फर्म – भारतातील तिची गुंतवणूक दुप्पट करत आहे. तीन दशकांपासून देशात गुंतवणूक करत असलेली सीएलआय CLI पुढील साडेतीन वर्षात वाढत्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये US$ ५ अब्ज किंवा जवळपास ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. १९९४ पासून, कॅपिटालँडकडे सिंगापूर $७.४ बिलियन …
Read More »सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्या विरोधात कामगार संघटनांचे अर्थमंत्रालयाला पत्र जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक पत्र लीक केले
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नियामकाच्या शीर्ष पदानुक्रमाने वाढवलेल्या “विषारी” नेतृत्व संस्कृतीच्या आरोपांना उत्तर दिले आहे. सेबी SEBI कर्मचाऱ्यांनी वित्त मंत्रालयाला लिहिलेले पत्र लीक झाले. या पत्राला ५ पानी पत्राच्या माध्यमातून खंडन करताना, भांडवली आणि कमोडिटी मार्केट रेग्युलेटरने “सेबी SEBI आणि त्यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता लक्ष्य करण्यासाठी बाह्य …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागेः मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या …
Read More »कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर …
Read More »शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे १५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे १० सप्टेंबर रोजी येवल्यात होणार जल्लोषात स्वागत
येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तसेच १० सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न,नागरी …
Read More »शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागवाटपाची चर्चा अद्याप नाही, पण मुख्यमंत्री पदाचा… काहीही झालं तरी महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकांना सामोरे जाणार
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा लढविण्यावरून रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्री पदावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यावरून शिवसेना उबाठा गटाकडून आग्रह असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सावध भूमिका मांडली …
Read More »अहमदनगरमधील महिला शेतकऱ्याची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला कृषी पणन मंडळाच्या वाशी विकीरण सुविधा केंद्रातून पहिली खेप रवाना
महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबांची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी श्रीमती कल्पा खक्कर यांच्या शेतातील आहेत. डाळिंब उत्पादनात भारत हा …
Read More »राहुल गांधी यांचा विश्वास, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देणार जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना दिला विश्वास
स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याचा असलेला राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रीय प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न हाणून पाडू आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !
पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची …
Read More »
Marathi e-Batmya