महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात …
Read More »विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोर्टाची ती ऑर्डरच दाखविली मावळ मधील आरोपीला २०२४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावल्याची दिला संदर्भ
बदलापूर येथील अत्याचाराच्या विरोधात उसळलेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, बदलापूरचे आंदोलन राजकिय हेतूने प्रेरित होते. या आंदोलनात बाहेरील लोक सहभागी झाले होते, तर स्थानिक लोक बोटावर मोजण्याइतके होते. त्याचबरोबर दोन महिन्यापूर्वी अशाच एका प्रकरणात राज्य सरकारने फाशी दिल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून …
Read More »उद्धव ठाकरे यांची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची एसआयटी मार्फत चौकशी करा एकनाथ शिंदे यांच्या दोन महिन्यातील फाशीच्या शिक्षेच्या वक्तव्यावरून केली मागणी
बदलापूरातील दोन चिमुकल्यावर कथित अत्याचार केल्या प्रकरणात आरोपीला वाचविण्यात शाळा प्रशासनाबरोबरच पोलिस प्रशासनाने दिरंगाई केल्याची माहिती पुढे आली. तसेच शाळेच्या विश्वस्त पदांवर सर्व सत्ताधारी पक्षाशी संबधित असल्याची माहितीही पुढे आली. त्या विरोधात बदलापूरातील रहिवाशांकडून स्वयंपूर्तीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करताना आंदोलन राजकिय हेतून प्रेरित …
Read More »निती आयोगाकडून मुंबई महानगराचा २६ लाख कोटींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ
‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …
Read More »अमूल उत्पादन जगातील सर्वात मजबूत ब्रँण्ड फूड अँड ड्रिंक च्या ताज्या अहवालातील माहिती
ताज्या फूड अँड ड्रिंक २०२४ च्या अहवालानुसार भारतीय ब्रँड “अमूल” ला “जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड” म्हणून स्थान देण्यात आले आहे. “अमूल आधीच जगातील नंबर वन डेअरी ब्रँड आहे. तथापि, पहिल्या क्रमांकाचा सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून स्थान मिळणे ही एक मोठी ओळख आहे,” जयेन मेहता, गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग …
Read More »देशात सर्वाधिक रोजगार ई-कॉमर्समध्ये मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते अहवाल जाहिर
ई-कॉमर्स हा भारतातील रोजगार निर्मितीचा प्रमुख चालक आहे कारण ऑनलाइन विक्रेते, सरासरी ५४ टक्के अधिक लोकांना रोजगार देतात आणि ऑफलाइन विक्रेत्यांच्या तुलनेत महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ दुप्पट आहे, असे बुधवारी जाहिर झालेल्या अहवालात म्हटले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जाहिर केलेल्या गैर-नफा धोरण थिंक टँक पहले इंडिया …
Read More »पंबन पुलावरील वजनाची चाचणी यशस्वी समुद्रातून स्टेशनपर्यंत जाणारे अतिदुर्गम पूल
रेल्वेचे समुद्री मार्गे शेवटचे स्टेशन असलेले पंबनला जोडणाऱ्या नवीन पांबन पुलावरील लोड डिफ्लेक्शन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला. गोल्डन रॉक शेडमधील ट्विन GOC WDG4D लोकोमोटिव्ह वापरून चाचणी घेण्यात आली. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) द्वारे चेन्नईतील स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर (SERC) च्या सहकार्याने ही चाचणी घेण्यात …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँकाच्या आहेत बचत योजना पाच प्रमुख बँकानी जाहिर केल्या या बचत योजना
आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रात, हे सर्वमान्यपणे स्वीकारले जाते की व्यक्ती त्यांच्या ६० च्या दशकापर्यंत पोहोचतात, त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विवेकपूर्ण समायोजनामध्ये कमी-जोखीम असलेल्या मालमत्तेकडे वळणे समाविष्ट असते, जसे की मुदत ठेवी, सरकार-समर्थित बचत योजना. स्टॉक आणि म्युच्युअल फंड यांसारख्या उच्च जोखमीच्या गुंतवणुकीतील एक्सपोजर कमी करताना. हा धोरणात्मक दृष्टीकोन बहुसंख्य आर्थिक सल्लागारांनी कायम …
Read More »
Marathi e-Batmya