काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२१ जून २०२५) म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “घोषणा देण्याची कला” आत्मसात केली आहे. परंतु कोणतेही उपाय देत नाहीत आणि असा आरोप करत देशात ‘मेक इन इंडिया’ उपक्रम असूनही भारताचे उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर असल्याची टीका केली. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा आरोप, राजद आणि काँग्रस बिहार विरोधी ऑपरेशन सिंदूरपासून बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा चवथा दौरा
बिहारमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२० जून, २०२५) सिवानला भेट दिली आणि बिहारला दलदलीत नेल्याबद्दल विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर टीका केली, गेल्या एका दशकात बिहारला पुढे नेण्यासाठी एनडीए NDA सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. पंतप्रधान मोदींनी ₹ ९.५ कोटी किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, हिंदी सक्तीच्या वादामागे राज ठाकरे व फडणवीसांची मिलीभगत मुख्यमंत्री व राज ठाकरेंच्या भेटीनंतर सरकारने भूमिका बदलून वादग्रस्त जीआर का काढला?
राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन आदेश कशा आला? यामागे एक षडयंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे यांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप ज्य़ेष्ठ काँग्रेस नेते …
Read More »काँग्रेस नेते स्व.वसंतदादा पाटील यांची नात सून जयश्री पाटील भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत
पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये घालविलेले स्व.वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे,स्व वसंतदादा पाटील यांचे पुत्र मदन पाटील हे काँग्रेसमधूनच आमदार आणि खासदार पदी निवडूण आले. तर काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणूनही राहिले. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री …
Read More »काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा आरोप, भारतीय परराष्ट्र धोरणाला तिसरा धक्का अमेरिकेचे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना जेवणाचे आमंत्रण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना व्हाईट हाऊसमध्ये जेवणासाठी आमंत्रित करणार असल्याचे वृत्त पुढे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत म्हटले की, हा भारतीय परराष्ट्र धोरणासाठी “तिहेरी धक्का” आहे आणि “आता अमेरिकेशी व्यवहार करणे देखील आपल्यासाठी एक मोठे आव्हान बनले आहे” असल्याची भीतीही …
Read More »कर्नाटक सरकारकडूनही कामगार कायद्यात बदलः कामाचे तास १० तास आंध्र प्रदेशनंतर आता कर्नाटक राज्याकडूनही कामगार कायद्यात बदल करण्याची तयारी
कर्नाटक सरकारने कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक स्थापना कायदा, १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामुळे दैनंदिन कामकाजाचे तास सध्याच्या नऊ तासांवरून १० पर्यंत वाढवले जातील आणि ओव्हरटाइम तासांना परवानगी दिली जाईल. कर्नाटक दुकाने आणि व्यावसायिक स्थापना कायदा, १९६१ हा राज्यातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे तास आणि कामगार परिस्थिती …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश का? शिवसेना उबाठाचे सुधाकर बडगुजर यांच्या भाजपाच्या प्रवेशावर केली टीका
भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, इंद्रायणी नदीवरील पूल प्रकरणी मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला?
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ …
Read More »
Marathi e-Batmya