Tag Archives: केंद्रीय गृहमंत्री

अमित शाह यांची माहिती, २०२९ पर्यंत भाजपाशासित २१ राज्यांमध्ये समान नागरीक कायदा असेल मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना दिली माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, ‘समान नागरी कायदा’ (UCC) – ज्याद्वारे धर्मनिरपेक्षपणे विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान यांसारख्या बाबींसाठी एकसमान वैयक्तिक कायदे लागू करण्याचा उद्देश आहे – तो २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची (NDA) सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये लागू केला जाईल. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची डिलिमीटेशन प्रकरणी भूमिका सॉफ्ट ? अमित शाह यांच्याबरोबरील चर्चेवेळी जूनी भूमिका सोडल्याची चर्चा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एका आठवड्याच्या आत वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना मुद्द्यावर आपली कठोर भूमिका नरम केल्याचे दिसते. आणि १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडू विधानसभेने संसदीय मतदारसंघांच्या पुनर्रचनेविरोधात एक बहुचर्चित ठराव मंजूर केल्यानंतर विरोधी पक्ष त्यांना सहजासहजी सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या वादाच्या केंद्रस्थानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या विभागीय परिषदेच्या बैठकीत, …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत नरेंद्र मोदी-अमित शाह हजर, वंदे मातरमने सुरुवात कामकाजाला सुरुवात पण कामकाज संपवले

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …

Read More »

राहुल गांधी यांचा इशारा, तर अशा प्रकारच्या गोष्टी दहापट मोठ्या घडू शकतात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला इशारा

राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा विजय असल्याचे म्हटले, परंतु सरकारला इशारा दिला की हे आंदोलन एका मोठ्या संकटाची केवळ सुरुवात आहे. जर सरकारने लोकांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर अशाच प्रकारच्या घडामोडी ‘दहापट मोठ्या’ प्रमाणात घडू शकतात. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी …

Read More »

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदी सुवेंदू अधिकारी यांची निवड केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांचे नावावर शिक्कामोर्तब

भाजपा नेते सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि राज्यात सरकारचे नेतृत्व करणारे ते पहिले भाजप नेते ठरतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित नेते म्हणून औपचारिकपणे घोषणा केली. या घोषणेनंतर बिस्वा बांगला कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नवनिर्वाचित …

Read More »

संसदेत महिला आरक्षणाच्या मुद्यावरून अखिलेश यादव आणि अमित शाह यांच्यात शाब्दीक चकमक महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी विधेयक आवश्यक -सरकारचा दावा

गुरुवारी लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरील चर्चेदरम्यान मुस्लिम महिलांच्या आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पुढील तीन दिवसांत भारताच्या संसदेत तीन महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होणार आहे. महिलांसाठी ३३% आरक्षण लागू करण्यासाठी ही विधेयके आवश्यक असल्याचा सरकारचा दावा आहे, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची आयकॉनिक पार्श्वगायिका आशाताई भोसले यांना श्रद्धांजली आशा भोसले यांची गाणी अब्जावधी भारतीयांच्या जीवनात कायम वाजत राहिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालेल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. शोक व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांची गाणी ‘अब्जावधी भारतीयांच्या जीवनात कायम वाजत राहतील.’ भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? किती परत पाठवले ? केंद्रीय गृहमंत्रालयाकडे माहिती उपलब्ध नाही, आरटीआयमधून माहिती पुढे

भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित साटम यांनी हिंदु मुस्लीम वाद उकरून काढला. मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? परत पाठवले ? हा प्रश्नाचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती अधिकारात …

Read More »