Tag Archives: bjp

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आणीबाणीबाबत बाळासाहेबांची भूमिका भाजपाला मान्य नाही का? पण ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?

देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिराजी, सोनियाजी व राहुलजी गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे पण भाजपा मात्र आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. तसेच जयप्रकाश नारायण यांच्या …

Read More »

इस्रायलच्या युद्धात इराणने मानले भारताचे आभार १२ दिवसांच्या युद्धात एकतेचा संदेश दिल्याबद्दल दिले धन्यवाद

इराणने “भारतातील थोर आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे” त्यांच्या नैतिक पाठिंब्याबद्दल आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायलविरुद्धच्या ‘१२ दिवसांच्या युद्धा’त एकतेचे संदेश दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. अलीकडील लष्करी संघर्षात विजयाचा दावा करत, नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने राजकीय नेतृत्व, सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांसह इतरांचे आभार मानले आहेत, जे तेहरानच्या बाजूने खंबीरपणे आणि आवाजात …

Read More »

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, अघोषित आणीबाणी… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नाकारणरे वाचविण्याबाबत बोलत आहेत

देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …

Read More »

इस्त्रायल-इराण युद्धः भारताचा आवाज ऐकायला अजूनही उशीर झालेला नाही गाझावर हल्ल्याप्रकरणी भारताने चुप्पी साधली राजनैतिक आणि नैतिकता सोडून दिल्या सारखे दिसून येते

१३ जून २०२५ रोजी इस्त्रायलने इराणवर गंभीरपणे आणि बेकायदेशीर पद्धतीने हल्ला करत एकतर्फी सैन्यवादाचे धोकादायक परिणाम दाखवून दिले आहेत. हा हल्ला एकप्रकारे इराणच्या सार्वभौमत्वावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. इंडियन नॅशनल काँग्रेसने इराणी भूमीवर या बॉम्बस्फोटांचा आणि लक्ष्यित हत्यांचा निषेध केला आहे, जे गंभीर प्रादेशिक आणि जागतिक परिणामांसह धोकादायक वाढ …

Read More »

राहुल गांधी यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी यांच्याकडे घोषणा देण्याची कला…. मेक इन इंडिया असूनही उत्पादन उत्पादन निचांकी पातळीवर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (२१ जून २०२५) म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “घोषणा देण्याची कला” आत्मसात केली आहे. परंतु कोणतेही उपाय देत नाहीत आणि असा आरोप करत देशात ‘मेक इन इंडिया’ उपक्रम असूनही भारताचे उत्पादन विक्रमी नीचांकी पातळीवर असल्याची टीका केली. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढले कसे? निवडणूक आयोग उत्तर का देत नाही ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे, हे काँग्रेस पक्षाने सातत्याने सांगितले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड करून महाराष्ट्रातील निवडणुकीत घोटाळा केला, त्याची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली असता आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. हरियाणा निवडणुकीतही असाच घोटाळा करण्यात आला. चंदिगड उच्च न्यायालयाने मतदानासंदर्भातील सर्व माहिती व …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे विरोधकांना आव्हान, कम ऑन किल मी, पण येताना रूग्णावाहिका आणा प्रहार चित्रपटातल्या नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन प्रमाणे माझे विरोधकांना आव्हान

मी काही वर्षापूर्वी प्रहार चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट कोणाचा होता ते माहित आहे का, तो चित्रपट अभिनेता नाना पाटेकर याचा होता. त्या चित्रपटात नाना पाटेकर जेव्हा तो गुंडासमोर उभा राहतो त्यावेळी तो म्हणतो की, कम ऑन किल मी त्याप्रमाणे मी आज विरोधकांना मी म्हणतो की, कम ऑन किल मी. …

Read More »

काँग्रेस नेते स्व.वसंतदादा पाटील यांची नात सून जयश्री पाटील भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये घालविलेले स्व.वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे,स्व वसंतदादा पाटील यांचे पुत्र मदन पाटील हे काँग्रेसमधूनच आमदार आणि खासदार पदी निवडूण आले. तर काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणूनही राहिले. …

Read More »

राज ठाकरे यांचा सरकारला इशारा, हिंदी सक्ती हा महाराष्ट्रद्रोहच हिंदी भाषा कशी शिकवता ते बघतोच!

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत त्रिसुत्री भाषा धोरणानुसार हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यात आली. मात्र त्यास सर्वच विरोधी पक्षियांनी विरोध केल्यानंतर आता राज्य सरकारने हिंदी भाषेला भारतीय भाषेचा पर्याय ठेवला आहे. मात्र त्यास २० विद्यार्थ्यांची अट कायम ठेवली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नव्याने शासन निर्णय जारी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश का? शिवसेना उबाठाचे सुधाकर बडगुजर यांच्या भाजपाच्या प्रवेशावर केली टीका

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने …

Read More »