एकाबाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेवर उभा दावा टाकला आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष सुरु आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा समावेश महाविकास …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या, त्या नारायणशी मिळती- जुळती वाक्ये शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो या मुख्यमंत्री शिंदेंच्या या वक्तव्यावरून अंधारेंची टोलेबाजी
नुकतेच पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळीत शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांची तुलना …
Read More »शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे
भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साखरेचा गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात, मी त्यांचे मार्गदर्शन घेत असतो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले, साखरेचा राजकिय गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात आले. त्यामुळेच अनेक नेत्यांच्या तोंडी त्यांचे नाव असते. याशिवाय त्यांचे मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो अशी कबुली दिली. …
Read More »MPSC प्रश्नी शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन अन चंद्रकांत पाटलांवर निशाणा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक
महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील मोदी बागेतील घरी झाला. त्यानंतर शरद पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक …
Read More »अजित पवार म्हणाले, माझी हात जोडून विनंती, २ वरच थांबा उगाच पलटण वाढवू नका देवाची कृपा की कोणाची कृपा आम्हाला माहितच आहे
वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणावरून नेहमीच राजकिय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जातात. मात्र हाच मुद्दा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अतिशय मिश्किलपणे उपस्थित करत छोटे कुटुंब सुखी कुटुंबाचा सल्ला दिला. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, ‘माझी महिलांना हात जोडून विनंती …
Read More »वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना साडीने घेतला पेट
मागील २० दिवसांमध्ये राज्यातील राजकिय व्यक्तींसोबत दुर्घटना घडत असल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतही एक दुर्घटना घडत होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधान दाखवित संभावित दुर्घटनेवर मात केल्याने पुढील अनर्थ टळला. आपल्या पुणे या मतदारसंघातील हिंजवडी येथे …
Read More »काँग्रेसचे डॉ विश्वजीत कदम वाकून देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले पुन्हा एकदा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेला सुरुवात
काँग्रेसचे दिवगंत नेते डॉ.पतंगराव कदम हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून राहिले. मात्र त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे सुपूत्र डॉ विश्वजीत कदम हे सातत्याने भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. त्यातच आज दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील धनकवडी येथील भारती विद्यापीठ परिसरात, भारती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आणि स्टुडंटस हौसिंग …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माणाची गरज चीन मधले उद्योग भारतात येण्याची शक्यता
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते …
Read More »शरद पवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देईल
आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार …
Read More »
Marathi e-Batmya