नेपाळमधील विनाशकारी अचानक आलेल्या पुरानंतर वाचलेल्यांना शोधण्याच्या धडपडीत आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे, कारण नेपाळ-तिबेट सीमेजवळ नव्याने तयार झालेले सरोवर ओसंडून वाहू लागले आहे आणि त्यामुळे दुसऱ्या प्राणघातक लाटेचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी मध्य नेपाळमध्ये आलेल्या अचानक पुरामुळे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर किमान ५८७ लोकांचा मृत्यू झाला आहे …
Read More »सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र “बिलॉंन्गिंगः…” प्रसिद्ध करण्यास पेग्विंनचा नकार पुस्तकात काही बदल करण्यास आणि काही भाग वगळण्यास नकार दिल्याने पेंग्विनचा नकार
प्रकाशकाने सुचवलेले संपादकीय बदल आणि काही भाग वगळण्याची विनंती काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी फेटाळल्यामुळे ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने त्यांचे बहुप्रतिक्षित आत्मचरित्र प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला, अशा बातम्यांचे कंपनीने खंडन केले आहे. शनिवारी आपल्या ‘एक्स’ (X) पेजवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, प्रकाशन संस्थेने स्पष्ट केले की ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ …
Read More »पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसाठी नियम निश्चित विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व; नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची तरतूद
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदींनुसार पंचायत समिती व जिल्हा परिषदांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची पात्रता व नियुक्ती याबाबतचे नियम निश्चित केले आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या नियमांनुसार पंचायत समितीमध्ये नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या सदस्यांची संख्या संबंधित पंचायत समितीच्या एकूण निर्वाचित सदस्यसंख्येच्या …
Read More »गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना
नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, प्रशासनाकडे 80 लोकांची माहिती …
Read More »अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २३ कोटींची मदत जाहीर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती
जून आणि जुलै २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांत झालेली अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २३ कोटी ३३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मदत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे केले आवाहन
महाराष्ट्राचा राज्य उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सामध्ये मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळण्यासाठी आवश्यक किमान निकषांचे पालन होण गरजेचे असून यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव-2026 निमित्त कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात …
Read More »परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवला मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदतवाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अ-मराठी ऑटो आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांना आता व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मराठी न आल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. ऑटो-टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुदतवाढीची विनंती …
Read More »साखरेच्या किंमतीत वाढ, सरकारकडून ऑनलाईन पोर्टलवरुन खरेदीला घातली मर्यादा झेप्टो, ब्लिंकइट आणि स्विगी इन्स्टामार्टने काही साखर उत्पादनांवर खरेदी मर्यादेची अट
साखरेच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय घरांसाठी सणासुदीचा काळ थोडा कमी गोड होऊ शकतो. सण जवळ आल्याने, कुटुंबे मिठाई, गोड पदार्थ आणि पारंपरिक पदार्थांसाठी साखरेचा साठा करत असल्याने मागणी वाढणार आहे, परंतु ग्राहकांना आता दुहेरी पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. त्यांना साखरेसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत आणि त्याचबरोबर क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि …
Read More »अंड्याच्या दरातही ४० टक्क्यांनी वाढ, किरकोळ किंमत १४ रूपयांवर अंड्यांच्या दरातील या अचानक वाढीच्या केंद्रस्थानी 'मका'
प्रथिनांचा (प्रोटीनचा) सर्वात स्वस्त स्रोत असलेल्या अंड्यांचे दर आता खिशाला कात्री लावणारे ठरत आहेत. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या दरात सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे; यात ‘फार्म-गेट’ किंमत (उत्पादन केंद्रावरील किंमत) प्रति अंडे ७ रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर किरकोळ किंमत जवळपास १४ रुपयांवर गेली आहे. भारतात हिवाळ्यात अंड्यांची …
Read More »सुभाषचंद्र गोयल यांच्या एसेलवर २२,००६.५७ कोटींचे कर्ज पण परतफेड पोटी ६.५ कोटी रुपये भरणार राष्ट्रीय कंपनी लॉ ट्रिब्युनलचा आदेश
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) एका परतफेड योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, ‘एसेल’ (Essel) समूहाचा भाग असलेल्या ‘झी’ (Zee) चे संस्थापक सुभाष चंद्रा गोयल हे सुमारे २२,००६.५७ कोटी रुपयांच्या मान्य केलेल्या कर्जदारांच्या दाव्यांच्या बदल्यात केवळ ६.५ कोटी रुपये भरतील. याचा परिणाम म्हणून, कर्जदारांना मान्य दाव्यांच्या तुलनेत केवळ ०.०३% रक्कम …
Read More »
Marathi e-Batmya