एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या काही दृश्यांनुसार, पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) मरकज सुभान अल्लाह मुख्यालयाचे पुनर्रचना पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भारताच्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात या मुख्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पंजाब प्रांतात असलेल्या या छावणीची नवीन संगमरवर, नवीन रंग आणि प्लास्टरने पुनर्बांधणी करण्यात आली आहे, तसेच खराब झालेले …
Read More »केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि सजावटीवर यंदा ९२.३५ कोटीचा खर्च २०१४-१५ मध्ये २७.४७ कोटी रुपयांचा खर्च आला होता
आरटीआय (RTI) अर्जाद्वारे एका वृत्तसंस्थेला मिळवलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ‘ल्युटियन्स बंगला झोन’मधील केंद्रीय मंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानांचे नूतनीकरण, सजावट आणि दुरुस्ती यांवरील वार्षिक खर्च २०२५-२६ मध्ये विक्रमी ९२.३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा खर्च २०१४-१५ मधील २७.४७ कोटी रुपयांच्या तुलनेत तिप्पटाहून अधिक आहे. दुरुस्ती, नूतनीकरण आणि देखभालीचे काम पाहणाऱ्या ‘केंद्रीय सार्वजनिक बांधकाम …
Read More »भाजपाच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद; ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर.. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता 'मनुस्मृती'तून आली, आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध: राहुल गांधी.
राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने मोठया उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांचा कार्यक्रम यशस्वी होऊ नये म्हणून अनेक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात सहभागी होऊ नये म्हणून मुलींना धमक्या देण्यात आल्या, हिंसक घटना घडवून आणल्या, कार्यक्रमाला बदनाम …
Read More »साखरेच्या दरवाढीवरून ॲड. प्रकाश आंबेडकर आक्रमक जनतेने लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे आवाहन
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता सुभेदारी गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील साखरेचे वाढते दर, इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात येणारी साखर व मळी, तसेच …
Read More »खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमन कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठवा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून आवाहन
राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने ‘महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ या कायद्याचा प्रारूप मसुदा तयार केला आहे. यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. हा प्रारूप मसुदा शालेय शिक्षण विभागाच्या https://education.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला …
Read More »राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश देशभरातील ४८ शिक्षकांची निवड
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू
टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य, रोजगारक्षमता, उद्योजकता आणि नावीन्यता विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. राज्यात टाटा स्ट्राइव्हचे कार्य २०१५ पासून सुरू असून, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे मोठी कौशल्य विकास केंद्रे कार्यरत आहेत. या उपक्रमातून रोजगार वाढीसाठी चालना मिळेल, असे मत …
Read More »आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित शैक्षणिक सहल रद्द करण्यात यावी आणि महापालिकेकडून होत असलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना यासंदर्भात …
Read More »पहलगाम प्रकरणी पाकिस्तानस्थित हाफिज सईदला एनआयए पाठविणार नोटीस एनआयए परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठविणार समन्स
पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफिज सईद याला राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) न्यायालय समन्स पाठवणार आहे. खटल्यासाठी जम्मू येथील विशेष एनआयए NIA न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देणारे हे समन्स परराष्ट्र मंत्रालयामार्फत पाठवले जाईल. न्यायालयाने यापूर्वीच हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एप्रिल २०२५ …
Read More »बार कौन्सिलचे सह अध्यक्ष वाय आर सदाशिव रेड्डी यांनी मागितला अध्यक्ष मनन मिश्रा यांचा राजीनामा पत्र लिहून केली राजीनाम्याची मागणी
बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (बीसीआय) सह-अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी बीसीआयचे अध्यक्ष मनन मिश्रा यांना पत्र लिहून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर व्यवसायाची सर्वोच्च संस्था “अपेक्षित मानकांपासून भरकटली” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या पत्रात, वाय. आर. सदाशिव रेड्डी यांनी मनन मिश्रा यांना बीसीआय …
Read More »
Marathi e-Batmya