राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी …
Read More »शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा व स्वच्छतेबाबत दक्षता घ्या सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे. तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाण मालकाची जास्त काळजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे
महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, पीएम केअर फंडातून २० हजार कोटी महाराष्ट्राला द्या शेतकरीच आपला कणा…शेतकऱ्यांसाठी चार पाऊले पुढे येऊन सरकारने मदत करावी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दौरा सुरू होण्याआधी जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकरी आपला कणा असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने चार पाऊले पुढे यावे असे आवाहन सरकारला केले आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले …
Read More »आमदार रईस शेख यांची टीका, उर्दू अकादमीला निधी नाही पण जाहिरातीसाठी १० कोटी अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिले पत्र
राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवाच्या तीन दिवशीय कार्यक्रमाच्या प्रसिद्धीला अल्पसंख्यांक विभागाने मंजूर केलेल्या १० कोटी निधीवर समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी टीका केली. अकादमीला निधी देताना शासन हात आखडता घेते आणि प्रसिद्धीला मात्र उधळपट्टी करते, हा काय प्रकार आहे, अशी विचारणा आमदार शेख यांनी अल्पसंख्याक विकास …
Read More »महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एकूण ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित २ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर
१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास …
Read More »दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ₹४०.६१ कोटींचा निधी …
Read More »करदात्यांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा, कर परतावा दाखल करण्यास मुदत वाढ सीबीडीटीचा संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीनंतर निर्णय
करदात्यांना आणि कर व्यावसायिकांना मोठा दिलासा देत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) गुरुवारी २०२४-२५ (AY २०२५-२६) या आर्थिक वर्षासाठी लेखापरीक्षण अहवाल दाखल करण्याची अंतिम मुदत एका महिन्याने वाढवून ३१ ऑक्टोबर २०२५ केली आहे. हे देशातील दोन उच्च न्यायालयांनी – कर्नाटक उच्च न्यायालय आणि राजस्थान उच्च न्यायालयाने – केंद्रीय प्रत्यक्ष कर …
Read More »वॉरेन बफेट यांचा नव गुंतवणूकदारांना सल्ला नवीन गुंतवणूकदारांना शेअर बाजार आणि सोन्यात गुंतवणूक करण्यात सल्ला
गुंतवणूक करणे सोपे काम नाही आणि कधीकधी अनुभवी गुंतवणूकदारांनाही गुंतवणूक जगतातील अस्थिरतेवर मात करणे कठीण जाते. नवीन गुंतवणूकदारांसाठी नुकताच त्यांचा प्रवास सुरू झाला आहे, कुठे गुंतवणूक करायची हे ठरवणे अधिक गोंधळात टाकणारे असू शकते – इक्विटी, म्युच्युअल फंड, सोने किंवा इतर काही. जर तुम्हाला अशा दुविधेचा सामना करावा लागत असेल, …
Read More »भारत आणि अमेरिका व्यापारी चर्चे दरम्यान टॅरिफच्या मुद्यावर एकमत पियुष गोयल लवकरच अमेरिका दौऱ्यावर रशियाच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढणार असल्याची आशा
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा योग्य दिशेने सुरू आहेत आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले झाले आहेत, परंतु रशियन कच्च्या तेलाच्या शुल्क आणि खरेदीसह सर्व मुद्द्यांवर व्यापक तोडगा काढणे हे उद्दिष्ट असेल, असे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य विभागाचे विशेष …
Read More »
Marathi e-Batmya