पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत ‘४जी’ तंत्रज्ञान पोहोचणार असून …
Read More »बाळासाहेब थोरात यांची टीका, पाषाण हृदयी सरकारला पान्हा फुटत नाही आकडेवारीने अश्रू पुसता येणार नाहीत
अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीचे चरणी प्रार्थना केली की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा सवाल, आगामी दौऱ्यात तरी मोदी नुकसान ग्रस्त भागात जाणार का? महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत?
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. राज्यात अत्यंत विदारक चित्र असताना महायुती सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारमधील एकही मंत्री महाराष्ट्रातील …
Read More »सोलापूरमध्ये अतिवृष्टीचे थैमान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा ऑगस्ट मधील नुकसानाची मदत मंजूर, सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरच देण्यात येईल
सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »वांगचूक यांच्या अटकेवरून उद्धव ठाकरे यांचा सवाल, ही कोणत्या प्रकारची देशभक्ती आहे? सोनम वांगचूक आणि भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची भाजपावर टीका
मराठवाड्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करून परतल्यानंतर भाजपाने जाहिर केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर आणखी मदत जाहिर करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांनी आपल्या देशाच्या सैन्यासाठी सौर तंबू तंत्रज्ञान विकसित केले त्या सोनम वांगचूक यांना …
Read More »२९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’ काँग्रेसचा उद्या २८ सप्टेंबरला नागपूरात मशाल यात्रा व जाहीर सभा
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला पवित्र असे संविधान देऊन सर्व जाती धर्मांना जगण्याचे हक्क व अधिकार दिले पण मागील काही वर्षात संविधानावरच घाला घातला जात आहे. संविधान वाचवण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली असून २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम असे ‘संविधान सत्याग्रह …
Read More »उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, भाजपाला सरकार चालवता येत नाही हा डोळस विश्वास पूरग्रस्तांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रूपये द्यावेत
राज्यातील भाजपाला प्रशासन कळत नाही, त्यांना सरकार चालविता येत नाही. जे काही राज्यात सुरु आहे ते दिल्लीच्या बळावर सुरु आहे. त्यामुळे माझा अंध नव्ह तर डोळस विश्वास असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, …
Read More »अनेक सरकारी कर्मचारी युपीएस पेन्शन योजनेबाबत गोंधळात राष्ट्रीय पेन्शन योजना की युपीएस पेन्शन योजनेच्या निवडीबाबत गोंधळात
सरकारने युनिफाइड पेन्शन योजनेद्वारे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीबद्दलच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी, केंद्र सरकारचे कर्मचारी अजूनही नवीन निवृत्ती पर्यायाबद्दल सावध असल्याचे दिसून येते, जे त्याला मिळालेल्या मूक प्रतिसादावरून दिसून येते. युपीएसमधील गुंतागुंत तसेच एनपीएसमध्ये १४% ऐवजी १०% सरकारी योगदानाचा कमी दर, कुटुंबाची केवळ जोडीदाराचा समावेश करण्याची संकुचित व्याख्या …
Read More »सीबीडीटीचे आदेश, या प्रकरणांमध्ये आयटीआर दाखल करण्यास ३० नोंव्हेंबरची मुदत दिली गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सीबीडीटीचे आदेश
गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२६ सप्टेंबर २०२५) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) ऑडिटच्या अधीन असलेल्या करदात्यांना आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले. सध्या, कर ऑडिट अहवाल दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. राजस्थान आणि कर्नाटक उच्च न्यायालयांनी अशाच प्रकारचे निर्देश जारी …
Read More »सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता विक्रमी किंमतीमुळे सोने खरेदी करण्यापासून ग्राहकांना रोखण्याचे प्रयत्न
येत्या सणासुदीच्या काळात भारतात सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे, कारण विक्रमी किमती ग्राहकांना पारंपारिक खरेदी करण्यापासून रोखत आहेत. ब्लूमबर्गने शुक्रवारी दिलेल्या वृत्तानुसार, सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे बाजारातील निरीक्षकांना मंदावलेली क्रियाकलाप अपेक्षित आहे, उद्योग मागील वर्षांमध्ये पाहिल्या जाणाऱ्या सामान्य सणासुदीच्या खरेदीपासून दूर जाण्यासाठी तयारी करत आहे. वाढत्या खर्चाचा परिणाम किरकोळ …
Read More »
Marathi e-Batmya