Breaking News

शाकाहारी पदार्थ खाण्याचे ४ आश्चर्यकारक फायदे; चला जाणून घ्या तुम्हाला माहिये का ? शाकाहारी पदार्थ खाण्याचे फायदे

जागतिक शाकाहारी दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी आपण साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना शाकाहारी पदार्थांच्या फायद्यांची जाणीव करून देणे तसेच जेवणात शाकाहारी पढार्थाचा जास्तीत जास्त वापर करणे हा त्यामागचा उद्देश,उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. सामान्यतः लोकांना असे वाटते की मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी अन्न …

Read More »

मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या बिहारी लोकांच्या संख्येत मोठी घट; बिहारच्या मंत्र्यांचा दावा महामारी संपल्यानंतर बिहारमध्ये परतलेल्या लोकांच्या तुलनेत मुंबईत परतणाऱ्यांची संख्या कमी

बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली असून बिहारमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक कामगारांनी नोदणी केली असल्याचा दावा बिहारचे मंत्री समीर महासेठ यांनी आज मुंबईत केला.. कोरोनानंतर आपापल्या घरी परतलेल्या बहुतांश लोकांनी आता बिहारमध्ये राहून रोजगार सुरू केला आहे आणि उदरनिर्वाहासाठी …

Read More »

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कोणी दिल्या घोषणा ? २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? बावनकुळेंच्या प्रश्नावर एकच आवाज घुमला.....

एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री असले तरी महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे फडणवीस यांच्यासह अजित पवार गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा गटाने कंबर कसली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून भारतीय जनता पक्ष कामाला लागली आहे. तर, शिंदेच हे पुढचे मुख्यमंत्री कसे राहतील यावर …

Read More »

थलपती विजयच्या ‘लियो’ सिनेमा रिलीजवर बंदी; नेमकं काय आहे प्रकरण ? तामिळनाडू सरकारने 'लियो'च्या रिलीजसाठी या ठेवल्या अटी मात्र...

दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय त्याच्या आगामी ‘लियो’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘लियो’ या सिनेमाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही हा सिनेमा घसघशीत कमाई करत आहे. पण आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हैदराबाद न्यायालयाने थलापती विजयच्या बहुप्रतिक्षित ‘लियो’ सिनेमाच्या रिलीजला २० ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. …

Read More »

पती बद्दल अखेर अंकिता स्पष्टच बोलली, आज तो माझ्यामुळेच……. त्याला फक्त स्वत:विषयी सांगायचं असतं. नवीन लोकांना भेटल्यावर त्याचा स्वभाव

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झाल्यापासून सतत वादाच्या चर्चेत आहे. पती विकी जैनसोबत ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाली आहे. मात्र अगदी पहिल्या दिवसापासून या दोघांची जोडी काही ना काही कारणाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली जोडी ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अंकिता …

Read More »

ड्रेस कोड मध्ये यायचं ऑफिसला….. वर्क फॉर्म होम संपताच या कंपनीचा कर्मचाऱ्यांना आदेश या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू

भारतातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपनीने अलीकडेच वर्क फॉर्म होम पद्धत संपवून बहुतेक कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामावर येणे अनिवार्य केले. TCS चे मुख्य अधिकारी मिलिंद लक्कड यांनी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटल आहे की, कंपनीचे सुमारे ७० टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करत आहेत. लक्कड म्हणाले, “आमचा ठाम विश्वास आहे …

Read More »

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणार लाभांश ६ महिन्यात दुसऱ्यांदा देणारी पहिलीच बँक

सध्या कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या भागधारकांना लाभांशाची घोषणा केली आहे. ब्रोकिंग क्षेत्रातील दिग्गज आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १६ ऑक्टोबर रोजी आपले तिमाही निकाल जाहीर केले. यावेळी कंपनीने लाभांश देण्याचीही घोषणा केली. गेल्या ६ महिन्यांत कंपनीने दुसऱ्यांदा लाभांश जाहीर केला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा सप्टेंबर तिमाहीत नफा …

Read More »

ICICI आणि Kotak Mahindra ला नियमांचे उल्लंघन केल्याने मोठा दंड आरबीआयची कारवाई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की त्यांनी ICICI आयसीआयसीआय बँक आणि Kotak Mahindra कोटक महिंद्रा बँकेवर काही नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दोन्ही बँकांबद्दल आरबीआयने म्हटले आहे की दंड नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” या ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणाऱ्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या योगदानास अभिवादन

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” ग्रंथाचा शताब्दी वर्ष सोहळा येत्या २१ ऑक्टोबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,नरिमन पॉइंट, मुंबई येथे सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. समष्टी फाउंडेशन, आंबेडकर लॅब इनिशिएटिव्ह आणि NICE द्वारे आयोजित हा सोहळा स्मृतिशेष …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने म्हणते, समलैंगिकता शहरी प्रश्न नव्हे तर….. आम्ही कायदा करू शकत नाही किंवा त्यासाठी सरकारवर दबाव आणू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी मागणी करण्यात आलेल्या याचिकांवरील प्रदीर्घ सुनावणीनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठात झालेल्या सुनावणीदरम्यान समलिंगी संबंधांना मान्यता देण्याबाबत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मात्र समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास नकार दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर …

Read More »