मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या नवनिर्मित मंत्रिमंडळात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) एकूण २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर हे मंत्रिमंडळ आले. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. नवीन २१ मंत्र्यांच्या शपथविधीसह, मुख्यमंत्र्यांसह …
Read More »पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात ओबीसीसाठी १० टक्के आरक्षण लागू
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग -३ या पदासाठी काही नवीन सामाजिक व समांतर आरक्षण प्रवर्गांतील जागा उपलब्ध झाल्याने या पदांसाठी आता सुधारित जाहिरातीनुसार पदभरती होणार आहे. त्यानुसार इच्छुकांना ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन …
Read More »हवामान खात्याकडून १७ ते २१ ऑक्टोंबर पर्यंत जारी केली सूचना मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना
भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, रब्बीचं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठाचं नियोजन राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्वाचा आहे. सध्या धरणं, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. म्हणून यंदा रब्बी पिकाखालचं क्षेत्र ६५ लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील रब्बी हंगामाचे …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकऱ्यांची दिवाळी काळी, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं तरी दिलेली मदत ही तुटपुंजी
राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे, त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे …
Read More »शरद पवार यांचा निर्धार, दिवाळी साजरी करायची नाही शेतकऱ्यांच्या दुःखात आमची संघटना सहभागी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सगळ्या संघटनेच्या सहकाऱ्यांनी बसून एक निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे आजचा दिवस दिवाळी साजरी करायची नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, त्याचं महत्त्वाचं कारण गेले महिनाभर महाराष्ट्रातील …
Read More »मकरंद जाधव-पाटील यांची माहिती, नैसर्गिक आपत्तीग्रस्त या जिल्ह्यांसाठी १३५६ कोटींच्या रकमेस मान्यता सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांचा समावेश
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टर वरील बाधित पिकांच्या मदतीसाठी १३५६ कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आल्याची माहिती मदत …
Read More »दिवाळीत धनतेरस दिवशी सोने खरेदीचा मान, नेमकी सुरुवात कशी खरेदीमागे मानसिकता आणि उद्देश महत्वाचा
चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांनी तीन काल्पनिक पण परिचित गुंतवणूकदार – आरव, मीरा आणि रोहन यांच्याद्वारे भारताच्या विकसित होत असलेल्या सोन्याच्या मानसशास्त्राचे दर्शन घडवणारे उदाहरणे शेअर केली. त्यांच्या प्रवासातून असे दिसून येते की सोने खरेदी करणे हे केवळ परताव्याबद्दल नाही; ते मानसिकता आणि उद्देशाबद्दल आहे. आरव भारतातील तंत्रज्ञान-जाणकार गुंतवणूकदाराचे प्रतिनिधित्व …
Read More »पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यासाठी नवोपक्रम, स्पर्धात्मकता जागतिक उद्योगात भारत आघाडीवर
७ व्या सीआयआय भारतीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स परिषदेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रसायने आणि पेट्रोकेमिकल्समध्ये भारताला जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यासाठी नवोपक्रम, स्पर्धात्मकता आणि जागतिक व्यापार यावर भर दिला. स्पर्धात्मकता सक्षम करणे: जागतिक नेतृत्वासाठी भारताचा मार्ग या विषयावरील आपल्या भाषणाची सुरुवात करताना पियुष गोयल म्हणाले की …
Read More »आगामी काही आठवड्यात भारत-अमेरिका दरम्यान व्यापारी चर्चा पूर्णत्वाला जाण्याची शक्यता व्यापारी चर्चेत अनेक मुद्यांवर एकमत
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय अधिकाऱ्यांच्या पथकासह, येत्या आठवड्यात दोन्ही देश एकमत होऊ शकतात आणि द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम रूप देऊ शकतात अशी अपेक्षा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर व्यापक सहमती आहे आणि वॉशिंग्टन डीसीला शेती आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या संवेदनशील क्षेत्रांसाठी …
Read More »
Marathi e-Batmya