२०२५ मधील सोन्याच्या उल्लेखनीय रॅलीने जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय अशांततेमध्ये सुरक्षित-आश्रयस्थान म्हणून त्याच्या स्थितीची पुष्टी केली आहे. भारतातील सोन्याच्या किमती गुरुवारी १२८,३९५ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचल्या, जानेवारीपासून ६७% ची वाढ झाली. रेलिगेअर ब्रोकिंगच्या दिवाळी २०२५ गोल्ड स्पेशल रिपोर्टनुसार, ऑगस्टपासून पिवळ्या धातूमध्ये पॅराबॉलिक वाढ झाली आहे, जी ऑक्टोबरपर्यंत ९८,५०० रुपये …
Read More »आयएमएफचे कृष्णा श्रीनिवासन यांचे मत, आशिया पॅसिफिकमध्ये भारत प्रमुख वाढणारी अर्थव्यवस्था प्रादेशिक आर्थिक दृष्टीकोन विषयावर बोलताना व्यक्त केले मत
भारत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून कायम आहे, त्याचे मजबूत मूलभूत घटक, सुव्यवस्थित वित्तीय तूट आणि त्याच्या बाजूने काम करणाऱ्या चालू सुधारणांमुळे, असे आयएमएफच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी गुरुवारी प्रादेशिक आर्थिक दृष्टिकोन पत्रकार परिषदेत सांगितले. जागतिक व्यापार संघर्ष असूनही, भारताची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये …
Read More »रोहित पवार यांचा आरोप, सर्वसामान्य जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही निवडणूक आयोगाला १० प्रश्नांची उत्तरे देण्याची केली मागणी
दुबार मतदान, खोटे मतदार नोंदणीसाठी आधार कार्डचा सगळ्यात मोठा वापर झाल्याचा आरोप करत, हेराफेरी कशी होते, हे या जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव माझ्या मतदारसंघात नोंदवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रातील मतदान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमिततांचा …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देणार महसूल सेवकांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न
महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली. …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …
Read More »चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी गुरुवारी केली. याबाबत आशिष शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना सूचना केली …
Read More »चीनचा अमेरिकेला इशारा, रशियन तेलावरून निर्बंध लादल्यास कठोर प्रतिकार करू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त १०० टक्के टॅरिफ लागू
चीनने गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीला कायदेशीर म्हणून समर्थन दिले आणि अमेरिकेला इशारा दिला की जर त्यांनी बीजिंगच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणारे एकतर्फी निर्बंध लादले तर ते “कठोर प्रतिकार” करणार असल्याचा इशारा दिला. अमेरिकेचा हा दृष्टिकोन एकतर्फी गुंडगिरी आणि आर्थिक जबरदस्तीसारखा आहे, जो आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांना गंभीरपणे कमकुवत …
Read More »आशिष शेलार यांची माहिती, तीन जिल्ह्यांचे डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनाझेशन निर्माण करणार ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा यांच्या संवर्धनासाठी बृहृत आराखडा
राज्यातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील ५०० मंदिरे, ६० राज्य संरक्षित किल्ले आणि १८०० बारवा (जलस्रोत) यांच्या संवर्धनासाठी बृहृत आराखडा तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. या बृहृत आराखड्यामध्ये त्यांच जतन, संवर्धन आणि यापुढे पर्यटक, फुटफॉल वाढवणे …
Read More »राजनाथ सिंह यांचा विश्वास, कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ भारताची उभारणी होणार सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा सहावा पदवीदान समारंभ
आज जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार, नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना अशा अनिश्चित जगात आपले कौशल्य आपल्या मदतीला येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून समर्थ आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकारसोबत महाराष्ट्र राज्य शासन देखील कौशल्य …
Read More »दादाजी भुसे यांचे आवाहन,शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग करा शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार निधी वापरा
राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा …
Read More »
Marathi e-Batmya