Breaking News

अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे मत

मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. “समस्त महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या इतिहासात आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असे त्यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर माऊली, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसह महाराष्ट्रातील अनेक संतांची व …

Read More »

विधानसभा उपाध्याक्षालाच सरकारच्या विरोधात आरक्षणासाठी करावे लागतेय आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नको

साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी भाजपाचे धुरंधरे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना फोडत राज्यात सत्तेवर आलो असल्याचे छातीठोक वक्तव्य केले. मात्र त्यांनीच फोडलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आदीवासी समाजाच्या आरक्षण प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको या …

Read More »

इराण-इस्त्रायलच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या छबाहार बंदराबाबत अनिश्चितता अमेरिका इराणवरील निर्बंध आणखी कडक करण्याच शक्यता

इराण-इस्रायल संघर्षाच्या वाढीमुळे भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे, तेलाच्या वाढत्या किमती आणि मालवाहतूक शुल्क, प्रतिबंधित हवाई/समुद्री मार्ग, व्यापार आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या शक्यतांशी झुंजत आहे. अमेरिकेने तेहरानवर कडक निर्बंध आणू शकते. त्यामुळे इराणमधील भारताच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या छबाहार बंदर प्रकल्पाला अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. आयसीआरए चे ICRA उपाध्यक्ष प्रशांत …

Read More »

ह्युंदाई मोटार इंडियाचा २५ हजार कोटींचा आयपीओ १४ ऑक्टोंबरला? एलआयसी नंतरचा सर्वोत मोठा आयपीओ

ह्युंदाई मोटार इंडिया लि. Hyundai Motor India Ltd, दक्षिण कोरियन ऑटोमेकर Hyundai ची भारतीय शाखा, १४ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी रु. २५०००-कोटी प्रारंभिक शेअर-सेल लाँच करणार आहे, असे या घडामोडींशी परिचित असलेल्या लोकांनी गुरुवारी सांगितले. एलआयसी LIC च्या २१,००० कोटी रुपयांच्या प्रारंभिक शेअर विक्रीनंतर भारतातील ही सर्वात मोठी प्रारंभिक सार्वजनिक …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजूरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेला (PM-RKVY) मंजुरी दिली, ज्याचे उद्दिष्ट शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि कृषोन्नती योजनेला (KY) स्वयंपूर्णतेसाठी अन्न सुरक्षा प्राप्त करण्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या एकत्रित प्रस्तावित खर्चासह आहे. कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, दोन योजना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देतील ज्यात …

Read More »

इराण-इस्त्रायलच्या युद्धात गुंतवणूकदारांची सोने ला पसंती सोने दरात वाढ- ८० हजारावर दर जाण्याची शक्यता

इराण आणि इस्रायलमधील भू-राजकीय तणाव तीव्र होत असताना, सोने हे गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित म्हणून उदयास आले आहे. वाढता संघर्ष, यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची अपेक्षा आणि आगामी सण आणि लग्नाच्या हंगामांसह विविध कारणांमुळे पिवळ्या धातूचे मूल्य वाढले आहे. वाढलेली भौगोलिक राजकीय जोखीम आणि कमी यूएस बॉन्ड उत्पन्नाला प्रतिसाद म्हणून, गुरुवारी संध्याकाळी …

Read More »

पीएम किसान सन्मान निधी आणि नमो महासन्मान हप्ता एकाच दिवशी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण-कृषी मंत्री धनंजय मुंडे

लोकसभा निवडणूकीप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी आणि अप्रत्यक्ष केंद्र सरकारने दिलेल्या योजनेचा फायदा देत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे १८ वा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर केंद्राकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानसभा निवडणूकांची अधिकृत घोषणा होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजपाच्या रणनीतीनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती मंत्रिंडळाच्या सचिवांनी संध्याकाळी दिली. विशेष म्हणजे गुजराती भाषा ही मराठी भाषेच्या निर्मितीनंतरची असताना लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गुजराती भाषेला पहिल्यांदा …

Read More »

आयटीआय मुंबईचे नामकरण, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनींचा शुभारंभ कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद-राज्यमंत्री जयंत चौधरी

महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, आचारसंहिता, ..नाहीतर गणितं बिघडवणार मराठा समाजाला डावलू नका नाही तर पश्चाताप करायची वेळ येईल

राज्यातील मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाबाबत विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचे आवाहन मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना केले. जर राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर तुमची सगळी गणितं बिघडवणार असल्याचा इशाराही आज मनोज जरांगे पाटील …

Read More »