Breaking News

सेबीचे आरटीआयमध्ये उत्तर, माधबी पुरी बुच यांची माहिती उपलब्ध नाही काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी SEBI ने असे म्हटले आहे की त्यांच्या अध्यक्षा, माधबी पुरी बुच यांनी हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षांमुळे स्वतःला माघार घेतल्याच्या घटनांबद्दलची माहिती “सहजपणे” उपलब्ध नाही आणि असा डेटा गोळा केल्याने त्याची संसाधने “अनैतिकतेने वळवली” जातील. पारदर्शकता कार्यकर्ते कमोडोर लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी आरटीआय चौकशीत …

Read More »

लीला हॉटेलच्या मुख्य कंपनीचाही आयपीओ आता बाजारात सेबीकडे कागदपत्रे दाखल ,५००० हजार कोटी रूपयांचा आयपीओ आणणार

शेअर बाजारात विक्रमी वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांना प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंगद्वारे अर्थात आय़पी IPOs आणून या संधीचा फायदा घेत आहेत. काही नूतनीकरणीय आणि बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या यशस्वी आयपीओ IPO नंतर, हॉटेल शृंखला श्लॉस Schloss बेंगलोर आता तिचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. लीला पॅलेसेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवणाऱ्या …

Read More »

कर थकबाकीदारांसाठी विश्वास योजनेविषयीची नियमावली जाहिर नियमावलीचे परिपत्रकही केले जारी

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सीबीडीटी CBDT ने शनिवारी थेट कर विवाद से विश्वास योजना, २०२४ (डिटीव्हीएसव्ही DTVSV) आणली, जी १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होईल. डिटीव्हीएसव्ही DTVSV योजना आयकर विवादांचे निराकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहिर केल्यानुसार सुरू करण्यात आली आहे. या योजनेत ‘जुन्या अपीलकर्त्या’च्या तुलनेत ‘नवीन …

Read More »

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी तरूण अतिशी विराजमान तिसरी महिला मुख्यमंत्री म्हणून घेतला शपथविधी

तुरुंगातून जामीन मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आम आदमी पार्टीच्या मंत्री आणि केजरीवाल यांच्या सहकारी आतिशी यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचविले. त्यानुसार आतिशी यांचा आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सर्वात तरूण वयात आतिषी यांच्यावर आम आदमी पार्टीने सोपविली …

Read More »

केंद्रीय मंत्री सी आर पाटील म्हणाले, देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये 'नाम' फाउंडेशनचा मोठा वाटा

प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी …

Read More »

नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती , रस्ते राज्य सरकारकडे आणि शिव्या मी खातो… नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार-

साधारणतः १०-१२ वर्षापूर्वी केंद्राच्या अखत्यारीत असलेले पुणे-मुंबईचे रस्ते राज्य सरकारने मागून घेतले. मात्र या रस्त्याची व्यवस्था राज्य सरकारकडून नीट राखली जात नसल्याने त्या बदल्यात मला शिव्या खावाव्य लागतात अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रस्त महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देत राज्य सरकारला नोटीस काढायला सांगितल्याचे सांगितले. पुढे बोलताना नितीन गडकरी …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार

आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …

Read More »

धारावीत मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यावरून तणाव परंतु मस्जिदीच्या ट्रस्टींनी स्वतः वाढीव बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शांतता

मागील काही वर्षांमध्ये धारावीतील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या पाईपलाईन करणाऱ्या जागेवरही येथील अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधली. त्याबाबत तेथील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या, इतकेच काय एमआरटीपी कायद्याखाली पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारावीतील …

Read More »

मराठा-ओबीसी कार्यकर्त्ये एकमेकांच्या आमने-सामनेः पुढील अनर्थ टळला वढगुद्री आणि अंतरावली सराटीतील कार्यकर्त्ये आले समोरासमोर

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथे आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. मात्र अंतरावली सराटी येथे जाण्यासाठी वढगुद्री येथूनच पुढे जावे लागते. नेमक्या वढगुद्री येथे ओबीसी समाजाचे गणेश हाके आणि प्रा. लक्ष्मण वाघमारे यांचेही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीवरून आंदोलन सुरु …

Read More »

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान;शेतकऱ्यांना भरीव मदत करावी

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. ही सर्व परिस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज काँग्रेसच्या …

Read More »