काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे सोमवार, दि. २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे अलाहाबाद उच्च न्यायालयाला आदेश, राहुल गांधी यांच्या विरोधातील सुनावणीला स्थगिती सीबीआय आणि ईडी चौकशी करणाऱ्या यंत्रणांना पुढील अहवाल सादर न करण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाला, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कथित बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्याचे निर्देश दिले आणि केंद्रीय यंत्रणांना पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयात कोणताही अहवाल सादर न करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य …
Read More »काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या मागणीनुसार सरकारची तयारी, अमित शाह पोलिसी कारवाईवर उत्तर देणार संसदेत उत्तर देणार परंतु विरोधकांनी त्यांच्या उत्तरात अडथळे आणू नये-किरेन रिजिजू
दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टी प्रणित संघटनेच्यावतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी दिल्ली पोलीसांनी कारवाई करत विद्यार्थ्यांच्यावर लाठी चार्ज करत विद्यार्थ्यांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर केल्याने अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले, तर बिहारमध्ये एके-४७ रायफलचा कारवाई दरम्यान वापर करत जवळपास ९ राऊड विद्यार्थ्यांच्या विरोधात फायर करण्यात आल्या. या कारवाईवरून …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, आर्थिक संकट घोंघावत आहे, पंतप्रधान इटलीत टॉफीत व्यस्त पंतप्रधान मोदी आणी जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीवरून टीका
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी, इंधनाच्या वाढत्या किमती, भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना नुकतीच भेट दिलेली ‘मेलोडी’ टॉफीची पेटी या मुद्द्यांवरून, “व्यस्त” असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. गंभीर आर्थिक समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, सरकार या समस्यांना गांभीर्याने …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, नीट (NEET) घोटाळ्याप्रमाणे MH–CET मध्येही मोठा घोटाळा दहावी बारावीला अत्यंत कमी मार्क्स असलेल्यांना CET मध्ये १०० पर्सेंटाईल्स कसे?
देशभरात नीट (NEET) पेपरफुटीने विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली असून आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर जर तरुणपिढीला फसवले जात असेल तर ही देशाची सुद्धा फसवणूकच आहे. नीट NEET पेपरफुटीची चौकशी सुरु असली तरी अशा चौकशातून पुढे काहीही निष्पन्न होत नाही. नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. दहावी बारावीला जेमतेम ३५-४० टक्के …
Read More »पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही आसामधील न्यायालयाकडे दाद मागण्याचे दिले आदेश
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे अनेक पासपोर्ट आणि परदेशी मालमत्ता असल्याच्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांच्या आरोपांवरून,दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते पवन खेरा यांना मंजूर केलेल्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दुसऱ्यांदा स्थगिती दिली. आसाममधील न्यायालये बंद असल्याचे कारण देत, पवन खेरा यांनी तेलंगणा उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या …
Read More »जयराम रमेश यांची पंतप्रधान मोदींवर टीका, इराणवरील हल्ल्याचा निषेध करण्यातही अपयशी भारतीय सभ्यतेचा अपमान करण्यात मात्र पुढाकार
काँग्रेसने शनिवारी (२१ मार्च, २०२६) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा निषेध करण्यात सरकार अपयशी ठरल्याने हा निषेध करण्यात आला आहे, ज्यामुळे आर्थिक व्यत्यय निर्माण झाला आहे. काँग्रेसचे संपर्क प्रमुख जयराम रमेश यांची ‘X’ वरील ही मोठी सोशल मीडिया पोस्ट, …
Read More »राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र, कांशीराम यांना भारतरत्न प्रदान करा उत्तर प्रदेशातील कांशीराम यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केली मागणी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, बहुजन समाज पक्षाची (BSP) स्थापना करणारे आणि दलितांचे प्रेरणास्थान असलेले कांशीराम यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले: “मी अशी मागणी करतो की, भारत सरकारने सामाजिक न्यायाचे …
Read More »पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व सुरेश कलमाडी काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली!
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. सुरेश कलमाडी यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सुरेश कलमाडी यांनी भारतीय वायुसेनेतल्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना फटकारत कारवाईला दिली स्थगिती भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केले होते वक्तव्य
२०२२ च्या भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयात प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. राहुल गांधी म्हणाले होते की “अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याने भारतीय सैन्याच्या जवानांना मारहाण करत आहेत” – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी कारवायांवरून केंद्र सरकारवर …
Read More »
Marathi e-Batmya