Tag Archives: काँग्रेस नेते

शशी थरूर यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना करत म्हणाले, गुप्तचर यंत्रणा सक्षम नाहीत जगाच्या पाठीवर कोणतीच गुप्तचर यंत्रणा धोक्याची सूचना देऊ शकत नाही

२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर – काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संयमी प्रतिसाद देण्याची मागणी केली आणि चालू संकटाच्या काळात दोष देण्यास घाई करण्याविरुद्ध इशारा दिला. या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना शशी थरूर यांनी सुरक्षेतील त्रुटी मान्य केल्या परंतु व्यापक दृष्टिकोनाचा आग्रह …

Read More »

काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा शीख दंगलीत वडील आणि मुलाच्या हत्ये प्रकरणी सुनावली शिक्षा

१९८४ च्या शीखविरोधी दंगलींमध्ये वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना मंगळवारी एका विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली [राज्य सरकार विरुद्ध… सज्जन कुमार]. १२ फेब्रुवारी रोजी सज्जन कुमार यांना दोषी ठरवणाऱ्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने कुमारला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची सरकारी वकिलांची आणि तक्रारदाराची …

Read More »

सचिन पायलट यांचा आरोप, मुठभर श्रीमंतांवर भाजपा सरकारचा कर सवलतींचा वर्षाव तर… जीएसटीच्या जाचातून छोटे, लघू, मध्यम व्यापारी व सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा

भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, …

Read More »

पवन खेरा यांची टीका, …धोकेबाजी केलेल्या खोके व धोके सरकारचे शेवटचे १५ दिवस काँग्रेसच्या योजनांबद्दल खोटी जाहिरबाजी करणाऱ्या भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारने अडीच वर्षात महाराष्ट्राची लूट केली आहे. भाजपा सरकारचे भ्रष्टाचाराचे विक्रम पाहता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही लाज वाटेल. टक्केवारी व कमीशनखोरी करुन खिसे भरण्याचे काम या सरकारने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला धोका देणाऱ्या धोकेबाज व खोकेबाज सरकारचे शेवटचे १५ दिवस …

Read More »

राहुल गांधी यांची रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटलेः रेल्वे विभाग म्हणतो, दिल्लीच्या बाहेर रेल्वेच्या दाव्याला मात्र लोको पायलट यांचा विरोध

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र मध्येच मोहरम सणाच्या सुट्टी आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वे विभागातील लोको पायलटची अर्थात रेल्वे-ड्रायव्हरची भेट घेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत, रेल्वेला भेडसावत असलेल्या विविध अडचणींची माहिती जाणून घेतली. दरम्यान रेल्वेच्या लोको पायलट हे दिल्ली विभागातील नसलेल्या आणि बाहेरून आणलेल्या लोको …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जनादेश मोदींच्या आणि भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बैठकीत खर्गे यांची भूमिका

लोकसभा निवडणूकीचा निकाल नुकताच जाहिर झाला. या निवडणूकीत बहुमतासाठी २७२ इतका जादूई आकडा मिळविण्यात भाजपाला यश आलेले नसले तरी भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आणि आज नवी दिल्लीत एनडीए NDA आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावली. मित्रपक्षांनी मिळविलेल्या जागांची भर घालून एनडीएला आरामदायी बहुमत मिळाले. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय विकासात्मक, सर्वसमावेशक …

Read More »

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपात

माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल,मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता …

Read More »

अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर, काँग्रेस आघाडीने कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

काँग्रेस आघाडी सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही, आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटी भरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतेय असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. तसेच अशोक …

Read More »

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मोदी समाजाच्या बाबत ४९९/५०० कलमामध्ये ओळखले गेले नाही

मागील जवळपास एक वर्षाहून अधिक काळ वायनाडचे खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मोदी व्यक्ती विरोधातील वक्तव्यावरून गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगित सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा स्थगितीचा निर्णय देताना राज्यघटनेच्या ४९९/५०० कलमाचा आधार घेत ट्रायल न्यायालयाने दोन वर्षे शिक्षेबाबत कोणतंही कारण …

Read More »

नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीची चौकशी होणार मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नितीन देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक …

Read More »