संसदेत निवडणूक सुधारणांवर बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर टीका केली आणि नरेंद्र मोदी सरकारला प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाचे प्रमुख आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रभारी पॅनेलमधून भारताच्या सरन्यायाधीशांना काढून टाकण्याचा त्यांचा इतका हेतू का आहे. “सीजेआयना सरन्यायाधीशांना निवड समितीतून का काढून टाकण्यात आले? आम्हाला …
Read More »राष्ट्रपती मुर्मु यांनी सही केलेल्या त्या कायद्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयुक्त निवडीत केंद्र सरकारकडून फक्त मर्जी असलेल्या लोकांनाच संधी देत असल्याची बाब निदर्शनास आणली गेली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी याचिका दाखल करून घेत मुख्य निवडणूक आयुक्त समितीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतील असा निर्णय दिला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya